शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रायगड जिल्हा अन्न व आैषध प्रशासनाची धडक कारवाई

By admin | Updated: July 11, 2017 18:30 IST

बेकायदा खाद्य पदार्थ व खाद्य पदार्थांशी निगडीत उत्पादनांना पायबंद घालण्याकरीता रायगड जिल्हा अन्न व आैषध प्रशासनाने हाती घेतलेल्या धडक माेहिमेंतर्गत मंगळवारी पनवेल

ऑनलाइन लोकमत
रायगड, दि. 11 - बेकायदा खाद्य पदार्थ व खाद्य पदार्थांशी निगडीत उत्पादनांना पायबंद घालण्याकरीता रायगड जिल्हा अन्न व आैषध प्रशासनाने हाती घेतलेल्या धडक माेहिमेंतर्गत मंगळवारी पनवेल तालुक्यांतील शिरढाेण येथील आरएनपी आॅईल अॅन्ड फूड्स प्रा.लि. या कंपनीवर छापा घालून, तब्बल 10 लाख 440 रुपये किमतीचा माेहरी आणि तिळाच्या तेलाचा बेकायदा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती रायगड अन्न व आैषध प्रशासनाचे उपायूक्त दिलीप संगत यांनी लाेकमत शी बाेलताना दिली आहे.
 
रायगड अन्न व आैषध प्रशासनाचे अन्न निरिक्षक बालाजी शिंदे यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत, 1 लाख 52 हजार 660 रुपये किमतीच्या माेहाेरी तेलाच्या 500 मि.लि.च्या 1 हजार 796 बाटल्या, 3 लाख 11 हजार 860 रुपये किमतीच्या माेहरी तेलाच्या एक लिटरच्या 2 हजार 12 बाटल्या, तर 5 लाख 35 हजार 920 रुपये किमतीच्या तिळाच्या तेलाच्या एक लिटरच्या 2 हजार 552 बाटल्या जप्त करण्यात आल्याचे संगत यांनी पूढे सांगीतले.
 
आरएनपी आॅईल अॅन्ड फूड्स प्रा.लि. या कंपनीकडे तेल वा खाद्य पदार्थ निर्मीतीचा काेणताही परवाना नसल्याचे तसेच  तेलाच्या शास्त्रीय चाचणीकरीता आवश्यक प्रयाेगशाळाही या कंपनीत नसल्याचे या कारवाई दरम्यान निष्पन्न झाले आहे. तेलाचे नमुने घेवून ते सरकारी प्रयाेगशाळेत तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे. अन्न व आैषध कायद्यांन्वये कंपनीवर पूढील कारवाई करण्यात येत असल्याचे संगत यांनी अखेरीस सांगीतले.