शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

पावसासाठी खंडेरायाला साकडे

By admin | Updated: June 20, 2016 01:08 IST

सर्वत्र पाऊस पडावा व दुष्काळ दूर व्हावा, यासाठी खंडोबा पालखी सोहळा समिती मानकरी, खांदेकरी व जेजुरीकर ग्रामस्थांच्या वतीने रविवारी महाराष्ट्राचे कुलदैवत

जेजुरी : सर्वत्र पाऊस पडावा व दुष्काळ दूर व्हावा, यासाठी खंडोबा पालखी सोहळा समिती मानकरी, खांदेकरी व जेजुरीकर ग्रामस्थांच्या वतीने रविवारी महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबादेवाच्या मंदिरात स्वयंभू लिंगावर लघुरुद्राभिषेक, महापूजा घालून कुलधर्म कुलाचाराचा धार्मिक विधी करीत साकडे घालण्यात आले.राज्यात दुष्काळाचे सावट असून पावसाने ओढ दिल्याने शेतकरीवर्ग व सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. जून महिन्यातील तिसरा आठवडाही उलटला, तरी पावसाला सुरुवात न झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा हे प्रश्न उभे राहिले आहेत. राज्यात सर्वदूर पाऊस पडून दुष्काळ दूर व्हावा, यासाठी जेजुरीगडावर खंडोबादेवाच्या मुख्य मंदिरातील स्वयंभू लिंगावर श्री खंडोबा पालखी सोहळा समिती, पालखीचे मानकरी, खांदेकरी तसेच ग्रामस्थांच्या वतीने लघुरुद्राभिषेक घालण्यात आला. कुलधर्म कुलाचाराप्रमाणे तळीभंडाऱ्याचा विधी करून खंडेरायाला पावसासाठी साकडे घालण्यात आले. या वेळी पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश आगलावे, देवसंस्थानचे विश्वस्त सुधीर गोडसे, मेहबूब पानसरे, खंडेराव काकडे, अरुण खोमणे, छबन कुदळे, जालिंदर खोमणे, सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, प्रकाश खाडे, शिवराज झगडे, रामदास माळवदकर, रामचंद्र भापकर, प्रशांत सातभाई, कृष्णा कुदळे, तसेच मानकरी-खांदेकरी, पुजारी, सेवकवर्ग उपस्थित होते. (वार्ताहर)