शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

एनपीआरच्या विरोधात १४ मार्चला राज्यस्तरीय मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 21:16 IST

उपेक्षित घटक एकवटली

मुंबई - केंद्र सरकारच्या प्रस्तावित नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिजन्स (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) ही आरक्षण व्यवस्था केवळ अल्पसंख्याक समाजाविरुद्धच नाही तर,त्यामुळे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय,विमुक्त जातींना मतदान आणि अन्य अधिकारापासून वंचित करणार आहे, त्यामुळे या धोरणाच्या विरोधात राज्यातील सर्व दुर्बल घटकांच्यावतीने येत्या १४ मार्चला मोर्चा काढण्यात येणार आहे.विविध संघटनांच्यावतीने बनविलेल्या संविधान अलायन्स मोर्चा यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. राज्य सरकारने राज्यात एनपीआरची अंमलबजावणी थांबवावी आणि राज्य विधानसभेत एनपीआरच्या प्रक्रियेविरोधात ठराव संमत करावा' अशी मागणी यावेळी करण्यात आली.राज्य शासनाने पदोन्नतीतील आरक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आवाहनही नेत्यांनी एकमताने केले. दलितविरोधी आणि आदिवासीविरोधी निर्णयांचा ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या मोदी सरकारने घेतलेल्या एनपीआर-एनआरसीमुळे देशातील आदिवासी, बहुजन,वंचित समाजालाही मोठा फटका बसणार असल्याचे आघाडीचे समन्वयक अ‍ॅड. राकेश राठोड यांनी सांगितले.------------------------------------------------------