शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

राज्य सहकारी बँक व्यवसायवृद्धी करणार - विद्याधर अनास्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 01:18 IST

बँकेने या तीन वर्षात एकही सहकारी साखर कारखाना विकलेला नाही, तर काही कारखाने करारावर चालवायला दिले आहेत.

मुंबई : राज्य सहकारी बँकेच्या निव्वळ नफ्यामध्ये झालेली वाढ आणि अनुत्पादक कर्जाचे ढोबळ प्रमाण ७.३५ व निव्वळ प्रमाण १.१५ टक्के एवढे राखण्यात आलेले यश यामुळे आता राज्य बँक नवीन व्यवसायात पदार्पण करण्यासोबतच काही बँकांचे विलीनीकरण करुन स्वत:चा व्यवसाय वाढविण्याच्या विचारात आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.वर्धा, नागपूर, बुलडाणा या तीन जिल्हा बँका बंद न करता त्यांना काही प्रमाणात टक्केवारी देऊन राज्य बँक व ग्रामीण पतपुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये मध्यस्थ म्हणून ठेवावे आणि त्या बँकांचा तोटा दूर झाल्यानंतर त्यांना पुन्हा व्यवस्थीत चालवावे अशी राज्य बँकेची भूमिका असल्याचे अनास्कर म्हणाले.बँकेने या तीन वर्षात एकही सहकारी साखर कारखाना विकलेला नाही, तर काही कारखाने करारावर चालवायला दिले आहेत. बँकींग करुन बँक फायद्यात आणल्याचे ते म्हणाले. नोटबंदीच्या काळात जिल्हा बँकेकडे जवळपास ४०० ते ५०० कोटी रुपये अडकले आहेत, पण न्यायालयाच्या निर्णयामुळे ती रक्कम आम्ही खर्चात किंवा तोट्यात धरलेली नाही, असेही ते म्हणाले.राज्य बँकेचा स्वनिधी ४००४ कोटी एवढा झाला असून सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारकडून मिळणाºया थकहमीचे १०४९ कोटी रुपये मिळाले की बँकेचा स्वनिधी ५०५२ कोटी पर्यंत जाईल, तो महाराष्टÑ बँकेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे राज्य बँकेने व्यापारी बँकांच्या समवेत सहभाग कर्ज योजनेत सामिल होण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही अनास्कर यांनी दिली.

टॅग्स :bankबँक