शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राज्य सहकारी बँक व्यवसायवृद्धी करणार - विद्याधर अनास्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 01:18 IST

बँकेने या तीन वर्षात एकही सहकारी साखर कारखाना विकलेला नाही, तर काही कारखाने करारावर चालवायला दिले आहेत.

मुंबई : राज्य सहकारी बँकेच्या निव्वळ नफ्यामध्ये झालेली वाढ आणि अनुत्पादक कर्जाचे ढोबळ प्रमाण ७.३५ व निव्वळ प्रमाण १.१५ टक्के एवढे राखण्यात आलेले यश यामुळे आता राज्य बँक नवीन व्यवसायात पदार्पण करण्यासोबतच काही बँकांचे विलीनीकरण करुन स्वत:चा व्यवसाय वाढविण्याच्या विचारात आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.वर्धा, नागपूर, बुलडाणा या तीन जिल्हा बँका बंद न करता त्यांना काही प्रमाणात टक्केवारी देऊन राज्य बँक व ग्रामीण पतपुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये मध्यस्थ म्हणून ठेवावे आणि त्या बँकांचा तोटा दूर झाल्यानंतर त्यांना पुन्हा व्यवस्थीत चालवावे अशी राज्य बँकेची भूमिका असल्याचे अनास्कर म्हणाले.बँकेने या तीन वर्षात एकही सहकारी साखर कारखाना विकलेला नाही, तर काही कारखाने करारावर चालवायला दिले आहेत. बँकींग करुन बँक फायद्यात आणल्याचे ते म्हणाले. नोटबंदीच्या काळात जिल्हा बँकेकडे जवळपास ४०० ते ५०० कोटी रुपये अडकले आहेत, पण न्यायालयाच्या निर्णयामुळे ती रक्कम आम्ही खर्चात किंवा तोट्यात धरलेली नाही, असेही ते म्हणाले.राज्य बँकेचा स्वनिधी ४००४ कोटी एवढा झाला असून सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारकडून मिळणाºया थकहमीचे १०४९ कोटी रुपये मिळाले की बँकेचा स्वनिधी ५०५२ कोटी पर्यंत जाईल, तो महाराष्टÑ बँकेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे राज्य बँकेने व्यापारी बँकांच्या समवेत सहभाग कर्ज योजनेत सामिल होण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही अनास्कर यांनी दिली.

टॅग्स :bankबँक