शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सहकारी बँक व्यवसायवृद्धी करणार - विद्याधर अनास्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 01:18 IST

बँकेने या तीन वर्षात एकही सहकारी साखर कारखाना विकलेला नाही, तर काही कारखाने करारावर चालवायला दिले आहेत.

मुंबई : राज्य सहकारी बँकेच्या निव्वळ नफ्यामध्ये झालेली वाढ आणि अनुत्पादक कर्जाचे ढोबळ प्रमाण ७.३५ व निव्वळ प्रमाण १.१५ टक्के एवढे राखण्यात आलेले यश यामुळे आता राज्य बँक नवीन व्यवसायात पदार्पण करण्यासोबतच काही बँकांचे विलीनीकरण करुन स्वत:चा व्यवसाय वाढविण्याच्या विचारात आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.वर्धा, नागपूर, बुलडाणा या तीन जिल्हा बँका बंद न करता त्यांना काही प्रमाणात टक्केवारी देऊन राज्य बँक व ग्रामीण पतपुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये मध्यस्थ म्हणून ठेवावे आणि त्या बँकांचा तोटा दूर झाल्यानंतर त्यांना पुन्हा व्यवस्थीत चालवावे अशी राज्य बँकेची भूमिका असल्याचे अनास्कर म्हणाले.बँकेने या तीन वर्षात एकही सहकारी साखर कारखाना विकलेला नाही, तर काही कारखाने करारावर चालवायला दिले आहेत. बँकींग करुन बँक फायद्यात आणल्याचे ते म्हणाले. नोटबंदीच्या काळात जिल्हा बँकेकडे जवळपास ४०० ते ५०० कोटी रुपये अडकले आहेत, पण न्यायालयाच्या निर्णयामुळे ती रक्कम आम्ही खर्चात किंवा तोट्यात धरलेली नाही, असेही ते म्हणाले.राज्य बँकेचा स्वनिधी ४००४ कोटी एवढा झाला असून सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारकडून मिळणाºया थकहमीचे १०४९ कोटी रुपये मिळाले की बँकेचा स्वनिधी ५०५२ कोटी पर्यंत जाईल, तो महाराष्टÑ बँकेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे राज्य बँकेने व्यापारी बँकांच्या समवेत सहभाग कर्ज योजनेत सामिल होण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही अनास्कर यांनी दिली.

टॅग्स :bankबँक