शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

राज्यात विधानसभेला किमान 30 उमेदवार उभे करणार !

By admin | Updated: July 23, 2014 00:29 IST

जनतेला दिलेली आश्वासने पूर्णपणो विसरुन, निवडणुकीपूर्वी देशातील भांडवलदारांना दिलेली आश्वासने सध्या पंतप्रधान मोदी पूर्ण करीत आहेत.

अलिबाग : केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर मोदी सरकारने मोठा भ्रमनिरास केला असून, जनतेला दिलेली आश्वासने पूर्णपणो विसरुन, निवडणुकीपूर्वी देशातील भांडवलदारांना दिलेली आश्वासने सध्या पंतप्रधान मोदी पूर्ण करीत आहेत.  शेकापक्षाला आपली खटारा ही निशाणी परत मिळविण्यात यश आले आहे. कार्यकत्र्यानी खटारा ही निशाणी आता प्रत्येक मतदारार्पयत पोहोचवण्याचे काम करणो आवश्यक आहे. शेकाप राज्यात विधानसभेच्या 3क् जागांवर आपला उमेदवार उभा करेल, अशी घोषणा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी संध्याकाळी येथे बोलताना केली आहे. तसेच अलिबाग विधानसभा मतदार संघातील उमेदवार पक्षकार्यकत्र्याना विश्वासात घेवून, त्यांची मते जाणून घेवूनच निश्चित करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
येत्या 2 ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिन सोहळय़ाचे आयोजन यंदा खांदेश्वर येथे करण्यात आले आहे. त्याकरिता पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात जागृती करण्याकरिता जिल्हाभर आयोजित मेळाव्यातील पहिल्या मेळाव्याचे आयोजन मंगळवारी येथील भाग्यलक्ष्मी सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी आमदार पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, 
लोकसभा निवडणुकीत शेकाप कार्यकत्र्यानी प्रामाणिकपणो काम केले असल्याने आपली मते टिकून राहिली आहेत. 
विधानसभा निवडणुकीकरिता उरण मधून आमदार विवेक पाटील तर पनवेलमधून बाळाराम पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. अलिबाग विधानसभा मतदार संघातील उमेदवार निश्चितीकरिता मतदार संघातील ग्रामंपचायतनिहाय दौरा 1क् ऑगस्टपासून आपण करणार असल्याचे त्यांनी सांगून चेंढेरे ग्रामपंचायतीमधील विजय आणि खटारा चिन्ह परत मिळणो हे आपल्याकरिता शुभशकून असल्याचे त्यांनी अखेरीस सांगितले. यावेळी शेकापचे अलिबाग व मुरुड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)