शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

आजपासून अकरावीची विशेष प्रवेश फेरी, ठरावीक विद्यार्थ्यांनाच सहभागी होता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 04:25 IST

दहावी आणि बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून लगेचच पुरवणी परीक्षा घेण्यात येते. दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर झाला.

मुंबई : दहावी आणि बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून लगेचच पुरवणी परीक्षा घेण्यात येते. दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर झाला. या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळावा म्हणून अकरावी आॅनलाइन प्रवेशाची दुसरी विशेष फेरी राबवण्यात येत आहे. ४ ते ७ सप्टेंबर कालावधीत ही फेरी राबविण्यात येणार आहे.दुस-या विशेष प्रवेश फेरीत ठरावीक विद्यार्थ्यांनाच सहभागी होता येणार आहे. आतापर्यंत प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, पुरवणी परीक्षेच्या निकालानुसार उत्तीर्ण अथवा एटीकेटी मिळालेले विद्यार्थी, प्रवेश नाकारलेले, महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेले, प्रवेश अर्जाच्या भाग १ चे अ‍ॅप्रूव्हल न घेतल्याने प्रवेश प्रक्रियेबाहेर पडलेले, अजूनपर्यंत एकदाही आॅनलाइन अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सामावून घेण्यात येणार आहे.पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा पहिला अर्ज भरून अ‍ॅप्रूव्ह करून घेतला आहे, त्यांनी फक्त दुसरा अर्ज भरावयाचा आहे. मार्गदर्शन केंद्रावर जाऊन विद्यार्थी अर्ज भरू शकतात. या विद्यार्थ्यांनी अर्जात गुण भरताना गुणपत्रिकेवरील मार्च-जुलै या दोन्ही परीक्षांची गुणांची बेरीज अर्जात भरावयाची आहे.