शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

प्रतिज्ञापत्रसाठी मुद्रांक अनावश्यक

By admin | Updated: July 26, 2014 01:29 IST

जात, उत्पन्न, वास्तव्य, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र असो की विविध सरकारी कार्यालय, न्यायालयासमोर करण्यात येणा:या प्रतिज्ञापत्रसाठी मुद्रांक शुल्क भरण्याची गरज नाही.

पुणो : जात, उत्पन्न, वास्तव्य, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र असो की विविध सरकारी कार्यालय, न्यायालयासमोर करण्यात येणा:या प्रतिज्ञापत्रसाठी मुद्रांक शुल्क भरण्याची गरज नाही. सरकारने अशा प्रमाणपत्रसाठीचे मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे. त्यामुळे साध्या कागदावर प्रतिज्ञापत्र दिले तरी चालते. मात्र एखादी शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालय मुद्रांक पेपरची आग्रही मागणी करीत असल्यास त्यांनी मुद्रांक विभागाकडे तक्रार करावी त्यांची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रीकर परदेशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 
शालेय प्रवेशाचा कालावधी असल्याने विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालक व विद्याथ्र्याची गडबड सुरू आहे. त्यासाठी जात, उत्पन्न, वास्तव्य अथवा राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महा ई-सेवा केंद्रासह नागरी सुविधा केंद्रात रांगा लागत आहेत. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तसेच ते नसेल तर प्रवेश घेण्यापूर्वी शैक्षणिक संस्थात मुद्रांक पेपरवर प्रतिज्ञापत्र घेतले जात आहे. त्यासाठी शंभर रुपये शुल्काच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र करण्याचा सपाटा सुरू आहे. मुद्रांक पेपरचा तुटवडा असल्याने मुंबई, नागपूरसह काही भागातून मुद्रांक विभागाकडे या संबंधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्या पाश्र्वभूमीवर परदेशी यांनी ही माहिती दिली. सरकारने विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी तसेच  न्यायालयात दाखल करण्यात येणा:या सर्व प्रतिज्ञापत्रंचे मुद्रांक शुल्क माफ केले आहे. 
 
खरेदी-विक्री, गहाणखत, भाडेकरार अशा विविध व्यवहारांसाठी मुद्रांक शुल्क आवश्यक आहे. मुद्रांक कशासाठी आवश्यक आहे, त्याची यादी विभागाने प्रसिद्ध केली आहे. अन्य कारणासाठी मुद्रांक पेपरवर प्रतिज्ञापत्र करण्याची गरज नाही. - श्रीकर परदेशी, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक