शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

एसटी प्रवास महागला, १५ टक्के भाडेवाढ लागू; मुंबई-पुणे तिकीट ८० रुपयांनी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 08:30 IST

ST Bus News: राज्याच्या ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचणाऱ्या ‘लालपरी’च्या प्रवाशांना शुक्रवारी जबरदस्त ‘शॉक’ बसला. एसटी महामंडळाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून १४.९५ टक्क्यांच्या भाडेवाढीचा निर्णय घेत हा प्रवास आता महाग केला आहे.

 मुंबई - राज्याच्या ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचणाऱ्या ‘लालपरी’च्या प्रवाशांना शुक्रवारी जबरदस्त ‘शॉक’ बसला. एसटी महामंडळाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून १४.९५ टक्क्यांच्या भाडेवाढीचा निर्णय घेत हा प्रवास आता महाग केला आहे. या भाडेवाढीमुळे साध्या बसचे एका टप्प्यासाठीचे   दर ८.७० वरून १०.०५ रुपयांवर, एसीचे दर २२ वरून २५.३५ रुपयांवर पोहोचले आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला आहे.

महामंडळाने यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये भाडेवाढ केली होती. , सध्या एसटीला प्रतिकिमी ३.४१  रुपये याप्रमाणे महिन्याला अंदाजे २ कोटींचा तोटा होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, इंधनाचे दर, सुट्या भागांच्या वाढलेल्या किमती यामुळे भाडेवाढ अपरिहार्य झाली होती. त्यानुसार संचालक मंडळाने भाडेवाढीला मंजुरी दिली. एसटीकडून सध्या ६ किमी अंतराच्या एका टप्प्यानुसार भाडे आकारणी केली जाते. अपघाती विम्याच्या हप्त्याची रक्कम आधीप्रमाणेच पहिल्या टप्प्याच्या भाड्यामध्ये आकारली जाणार आहे. ही रक्कम १ रुपया असेल.

गेल्या अनेक वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झालेली नाही. एसटीचा तोटा महिन्याकाठी ९० कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत भाडेवाढीशिवाय पर्याय नव्हता. जुन्या योजना बंद होणार नाहीत. लाडक्या बहिणींना ५० टक्के सूटकायम राहील.- प्रताप सरनााईक, परिवहनमंत्री

टॅग्स :state transportएसटीpratap sarnaikप्रताप सरनाईक