शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गोविंद पानसरे हत्येतील फरारी आरोपींना शोधण्यासाठी विशेष पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 03:01 IST

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तिसरा व चौथा संशयित आरोपी विनय पवार (रा. उंब्रज, ता. कºहाड) व सारंग अकोलकर (रा. शनिवार पेठ, पुणे) यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. या दोघांच्या अटकेची पूर्तता करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तिसरा व चौथा संशयित आरोपी विनय पवार (रा. उंब्रज, ता. कºहाड) व सारंग अकोलकर (रा. शनिवार पेठ, पुणे) यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. या दोघांच्या अटकेची पूर्तता करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासासंबंधी आढावा बैठक झाली. यावेळी तपास अधिकारी व सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यासह वरिष्ठ उपस्थित होते.पानसरे हत्या प्रकरणाचे तपास अधिकारी सुहेल शर्मा यांची सांगली पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे या तपासाचा तात्पुरता अधिकार इचलकरंजी विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांच्याकडे सोपविण्यात आला. पूर्णवेळ काम करणारा अधिकारी लवकर द्यावा, अशी विनंती पत्राद्वारे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे करणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.हत्येचा छडा कधी लागणार; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमुंबई : नरेंद्र्र दाभोलकर यांच्या हत्येला ५२ महिने पूर्ण होत आहेत. गोंविद पानसरे यांच्या हत्येला ३६ महिने पूर्ण होत आहेत. २३ महिन्यांपूर्वी प्रा.कलबुर्गी यांची हत्या झाली. एवढे महिने उलटूनही मारेकºयांना अटक करण्यात आली नाही. परिणामी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संताप व्यक्त करत काही मागण्या पत्राद्वारे केल्या आहेत.सनातनावर संस्थेवर बंदी यावी, असा प्रस्ताव २०११ साली तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे असताना करण्यात आला होता. पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी संस्थेला भेट देऊनही याबाबत शासनाची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे शासनाने सनातनवरील कारवाईविषयी भूमिका जाहीर करावी अशी मागणीही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूर