शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शेतकऱ्यांना लवकरच सरसकट कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 06:21 IST

राज्य सरकारची तयारी सुरू; जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविली कर्जाची आकडेवारी

- यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित शेतकºयांना कर्जमाफी देण्याच्या हालचाली सुरू असून, लवकरच तसा निर्णय होणार आहे. थकबाकीदार शेतकरी व थकबाकीची माहिती जिल्ह्याजिल्ह्यातून मागविण्यात आली आहे.

आतापर्यंत दिलेल्या कर्जमाफीत मार्च, २०१६ पर्यंत काढलेले कृषिकर्ज व थकबाकीदार शेतकºयांचा समावेश करण्यात आहे. आता २०१६-१७ आणि २०१८ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकºयांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचे कळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. अन्य कारणांनी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्यांनाही कर्जमाफी दिली जाणार आहे.शेतकºयांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, असा आग्रह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धरला होता. आपली ही अट मान्य केल्यानेच आपण युतीसाठी तयार झालो, असे ठाकरे यांनी म्हटले होते. राज्य सरकारने आतापर्यंत राज्यातील ४३ लाख ३५ हजार शेतकºयांना १८ हजार २३५ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे.

मुख्यमंत्री काढणार विकास यात्रामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चार महिन्यांनंतर होणाºया विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात विकास यात्रा काढणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासाचा लेखाजोखा आणि पुढील पाच वर्षांतील विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन ते जनतेत जातील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राज्यात समाधानकारक पाऊस झाला, तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही यात्रा सुरू होईल. शेकडो गावांमधील नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत. प्रदेश भाजपच्या वतीने ही यात्रा काढली जाईल.लोकसभा निवडणुकीचे अहवाल मागविलेलोकसभा निवडणुकीचे चिंतन मंथन करण्यासाठी प्रदेश भाजपची बैठक मंगळवारी मुंबईत होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि संघटनमंत्री उपस्थित राहतील. या बैठकीपूर्वीच राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांकडून लोकसभा निवडणुकीचे अहवाल मागविण्यात आले आहेत. शिवसेनेने लढविलेल्या जागांवर असलेल्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांकडूनही हे आॅनलाइन अहवाल चार दिवसांपूर्वीच घेण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरी