शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

...म्हणून अक्षय्य तृतीयेला खरेदी करावे सोने

By admin | Updated: April 28, 2017 13:35 IST

भारतात सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित समजली जाते. कितीही महागडे वाहन घेतले तरी, काही महिने किंवा वर्षभराने त्याच्या मुल्यामध्ये घसरण होते.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 28 - भारतात सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित समजली जाते. कितीही महागडे वाहन घेतले तरी, काही महिने किंवा वर्षभराने त्याच्या मुल्यामध्ये घसरण होते. पण सोन्याचे तसे नाही. अपवादानेच सोन्याच्या मुल्यामध्ये घसरण होते. उद्या अडल्या, नडल्या प्रसंगाला सोने उपयोगाला येईल या विचारातून भारतीयांची सोने खरेदीला पहिली पसंती असते.
 
अक्षय्य तृतीया तर, साडेतीन मुहूर्तांपैकी एक. या मुहूर्ताला सोने खरेदी  लाभदायक असते. अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही असे. या दिवशी सोने खरेदीमुळे घरातील सोन्यामध्ये भरभराट होते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी तोळयामध्ये शक्य नसले तरी, किमान एक-दोन ग्रॅम तरी सोन्याची खरेदी केली जाते.
 
आज प्रतितोळा सोन्याचा दर 28,550 रुपये असून त्यावर 1.2 टक्के व्हॅट आकारला जाईल. मागच्यावर्षी अक्षय्य तृतीयेला उत्साहवर्धक सोने खरेदी झाली नव्हती. यावर्षी मात्र ग्राहक पाठ फिरवणार नाहीत असा ज्वेलर्सना विश्वास आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आज प्रथमच मोठया प्रमाणावर सोने खरेदी होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या रात्री सोने खरेदीसाठी ज्वेलर्सच्या दुकानात झुंबड उडाल्या चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले होते.