शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

साहेब, आता तरी वाइटाला वाईट म्हणा...

By admin | Updated: November 16, 2014 23:45 IST

मुक्त चिंतन : मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या भावना

जहाँगीर शेख - कागल -गाव तीनशे मतांचं आणि तिथे मुश्रीफांना सहा बैठका घ्याव्या लागतात; कारण गटातच इतके गट.. निवडणुकीसाठी सर्व सामग्री दिली; पण जनतेपर्यंत पोहोचली काय? विरोधक काही तरी मुद्दे काढून जनतेला चिथावणाच; पण याबद्दल त्यांना जाब विचारण्याची धमक आमच्या कार्यकर्त्यांनी दाखविली काय? एक पांढरा शर्ट घातला, मोबाईल कानाला लावला की झाला पुढारीऽऽ चालला कागलला, कोल्हापूरला, साहेबांना भेटायला. साहेब, आता तरी चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणा आणि एकवेळ चुकू दे, पण निर्णय घ्याऽऽ अशा शब्दांत मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. मेळावा होता आभाराचा; पण हे मुक्त चिंतन केले कार्यकर्त्यांनी.निकालानंतर महिना होत आल्यानंतर हा मेळावा कागल येथे घेण्यात आला. अपेक्षेप्रमाणे कार्यकर्ते बोलले आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना पाठबळ दिले. अवकाळी पावसामुळे ऐनवेळी जागा बदलल्याने गैरसोय होऊनही कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते ते या गटाच्या विधानसभेतील कामगिरीचा पंचनामा ऐकण्यासाठी. या कार्यकर्त्यांनी थेट मुश्रीफांनाही खडे बोल सुनावत कार्यपद्धतीत बदल करण्याची विनंती केली.राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी सुरुवातीलाच विचारले की, आज या मेळाव्यात कोण कोण बोलणार. त्यानंतर अनेकजण म्हणाले, ‘नाही, आज फक्त ऐकणार! हे जर चार-पाच वर्षे केले असते तर लिड वाढलं असतं.’ संजय हेगडे, राजेंद्र पाटील, बाळासाहेब फराकटे, संदीप मगदूम, सूर्याजी घोरपडे, सूर्यकांत पाटील, काशीनाथ तेली, शिवाजी खोत, भैया माने, रणजितसिंह पाटील या कार्यकर्त्यांनी सडेतोडपणे भावना मांडून एकूण निकालाचा पंचनामा केला.मुश्रीफांनाही खडे बोलऽऽऽसाहेबऽऽ तुम्हीबी विरोधी पार्टीच्या लोकांची चोरून कामे करणे बंद करा. करायचीच असतील तर त्या त्या गावातील आपल्या एखाद्या तरी कार्यकर्त्याला सांगून करा; कारण कामे करून घेऊनही हे लोक उलटा प्रचार करतात आणि आम्हीही त्यांना विचारू शकत नाही. विचारले तर म्हणतात, माझं काम वरनं झालंय, तुझा काय संबंध? कंत्राटदार आणि कार्यकर्ता-नोकरदार, पदाधिकारी यांच्यात फरक करा... अशा शब्दांत मुश्रीफांनाही खडे बोल सुनावण्यात आले. भलेही आमदारकी नसेल तर चालेल...या मेळाव्यात मुश्रीफांनीही स्पष्टपणे भावना व्यक्त करताना सांगितले की, मंत्रिपदामुळे बऱ्याच गोष्टी करता येत होत्या; पण आता मर्यादा येत आहेत. मतदारसंघात दृष्ट लागण्यासारखा गट आपण बांधला आहे. गावागावांत चांगले वागा, आपल्याबद्दल नाराजी होऊ देऊ नका. भलेही मला आमदारकी मिळाली नाही तरी चालेल, पण योग्य असेच काम करा. मी पण कठोर होण्याचा प्रयत्न करेन. चांगल्याला चांगले म्हणेन... माझा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करेन.