शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

सिल्लोड: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना रस्त्यावर

By admin | Updated: June 7, 2017 20:50 IST

कर्जमाफी,शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा,स्वामीनाथन आयोग लागू करा,शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट हमी भाव द्यावा

ऑनलाइन लोकमत सिल्लोड(औरंगाबाद), दि. 7 - कर्जमाफी,शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा,स्वामीनाथन आयोग लागू करा,शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट हमी भाव द्यावा, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, दुधाला ५० रुपये प्रती लीटर भाव द्यावा अशा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेने रसत्यावर उतरुन तालुक्यातील लिहाखेड़ी फाट्यावर बुधवारी सकाळी 11 वाजता तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन करूंन विविध  मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार संजय सोनवणे यांना दिले.

शिवसेनेच्या या आन्दोलनामुळे जळगाव औरंगाबाद महामार्गावरील लिहाखेड़ी फाट्यापासून तर गोळेगाव तर अलीकडे पालोदपर्यंत अशा चार किमी पर्यन्त वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनधारकांचे हाल झाले.

शिवसेना नगरसेवक तथा गटनेते सुनील  मिरकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजेपासून या रास्ता रोको आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.यावेळी उपजिल्हा प्रमुख रघुनाथ चव्हाण ,महिला आघाडी जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी, तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, नगरसेवक सुदर्शन अग्रवाल, किसान सेना तालुका प्रमुख कैलास वराडे,युवा सेना माजी तालुकाप्रमुख प्रवीण  मिरकर, मंजुषाताई नागरे उपतालुकाप्रमुख कैलास जाधव, विभाग प्रमुख महिंद्र बावस्कर,रणजीत राजपूत,संजय कळात्रे,राजू हिवाळे,समाधान वराडे,युवा शहर प्रमुख शिवा टोम्पे,नितिन शिंगारे,योगेश साळवे,स्वप्निल शिंगारे,योगेश गिरी,संतोष पुजारे,रामेश्वर एंडोले,प्रकाश उन्मके,गणेश टोम्पे,प्रवीण गिरी,प्रकाश गायकवाड़,ईश्वर बावणे,यश प्रशाद, शिवाजी बनकर, श्रीराम सुस्ते, नारायण पुरी,अविनाश हिवाळे,अक्षय पंडित,संतोष भिवसने,विलास बावस्कर,शंकर सरोदे,अमोल वाईकर,गजानन साखळे, संदीप डापके,ज्ञानेश्वर साखळे,नितीन फरकाडे,आकाश जाधव,अंकुश लहाने,पिराजी गरुड,रमेश दळवी,शाम जायभाय,सतीश सिरसाठ,किरण सिरसाठ यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी,पदाधिकारी,कार्यकर्त्यांची उपास्तिथि होती.