शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

औरंगाबादमध्ये श्रुती कुलकर्णी प्रकरणाची पुनरावृत्ती?

By admin | Updated: November 18, 2015 02:14 IST

दहावीतील मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी पडेगाव परिसरात उघडकीस आली. तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून, या मुलीने आत्महत्या

औरंगाबाद : दहावीतील मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी पडेगाव परिसरात उघडकीस आली. तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून, या मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. सिडकोतील श्रुती कुलकर्णी प्रकरणाची ही पुनरावृत्ती असल्याची चर्चा आहे.ऋतुजा ज्ञानेश्वर गायके (रा. पोलीस कॉलनी, पडेगाव) औरंगपुऱ्यातील शिशुविहार विद्यालयात दहावीत शिकत होती. ऋतुजाचे वडील शिऊर येथील संत बहिणाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राध्यापक आहेत. ‘काही दिवसांपासून एक तरुण ऋतुजाचा पाठलाग करीत असे. त्याच्या छेडछाडीला ती वैतागली होती, हे समजल्यानंतर आम्ही नातेवाईकांनी युवकाला घरी जाऊन त्याला समजावले होते, तसेच पोलिसांतही तक्रार केली होती, परंतु पोलिसांनी त्याला समजावले नाही,’ असे तिचे मामा काळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)काय घडले होते रविवारी?दिवाळीच्या सुट्ट्यांत ऋतुजा गंगापूर येथे मामाच्या गावी गेली होती. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास ती घरी आली. त्यानंतर आईने खरेदीसाठी ऋतुजाला दुकानात पाठविले. मात्र, बराच वेळ झाला तरी ती न आल्याने वडिलांनी तिचा शोध घेतला. त्यावेळी दुकानालगत गल्लीतून ऋतुजा व तो युवक बाहेर पडताना वडिलांना दिसले. त्यानंतर सोमवारी ऋतुजाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.