शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

‘दिल्ली आंदोलनात शेतक-यांनी एकजूट दाखवा’ - समाजसेवक अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:42 IST

शेतक-यांच्या अनेक संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत. त्यामुळे शेतक-यांची शक्ती विखुरली जाते. त्याचा परिणाम मागण्या मान्य होण्यात अडचणी येतात. सर्व शेतकरी संघटनांनी व शेतक-यांनी एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आहे.

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : शेतक-यांच्या अनेक संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत. त्यामुळे शेतक-यांची शक्ती विखुरली जाते. त्याचा परिणाम मागण्या मान्य होण्यात अडचणी येतात. सर्व शेतकरी संघटनांनी व शेतक-यांनी एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आहे. नवी दिल्लीत शहीद दिनापासून (२३ मार्च) सुरू होणा-या लोकपाल व शेतक-यांच्या प्रश्नांवरील सत्याग्रह आंदोलनात शेतक-यांनी एकजुटीने सहभागी व्हावे. ‘एक देश, एक शेतकरी, एक आवाज,’ अशी एकजूट शेतक-यांनी दाखवावी, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे.अण्णांनी शुक्रवारी राळेगणसिद्धी येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शेतक-यांशी संवाद साधला. मंत्र्यांना शेतीचा अनुभव नसल्यामुळेच कृषिप्रधान भारत देशात शेतकºयांचे प्रश्न गंभीर झाले असल्याची टीका अण्णांनी केली.शेतक-यांच्या शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित हमीभाव द्यावा, याचा अहवाल सरकारला पाठविला होता. त्यातही सरकारने शेतक-यांचा अर्धा हिस्सा कमी केला, हा शेतक-यांवर अन्याय आहे. शेतकºयांच्या मुलांना नोक-या नाहीत. बँकाही सहजासहजी कर्जे शेतक-यांना देत नाहीत. तर काही बँका शेती कर्जावार चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करतात. बँक कायद्याप्रमाणे असे करणे चुकीचे असले तरी केंद्र सरकारचा अर्थविभाग व रिझर्व्ह बँकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतक-यांवर अन्याय होत आहे, असेही अण्णा हजारे म्हणाले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे