शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘दिल्ली आंदोलनात शेतक-यांनी एकजूट दाखवा’ - समाजसेवक अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:42 IST

शेतक-यांच्या अनेक संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत. त्यामुळे शेतक-यांची शक्ती विखुरली जाते. त्याचा परिणाम मागण्या मान्य होण्यात अडचणी येतात. सर्व शेतकरी संघटनांनी व शेतक-यांनी एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आहे.

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : शेतक-यांच्या अनेक संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत. त्यामुळे शेतक-यांची शक्ती विखुरली जाते. त्याचा परिणाम मागण्या मान्य होण्यात अडचणी येतात. सर्व शेतकरी संघटनांनी व शेतक-यांनी एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आहे. नवी दिल्लीत शहीद दिनापासून (२३ मार्च) सुरू होणा-या लोकपाल व शेतक-यांच्या प्रश्नांवरील सत्याग्रह आंदोलनात शेतक-यांनी एकजुटीने सहभागी व्हावे. ‘एक देश, एक शेतकरी, एक आवाज,’ अशी एकजूट शेतक-यांनी दाखवावी, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे.अण्णांनी शुक्रवारी राळेगणसिद्धी येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शेतक-यांशी संवाद साधला. मंत्र्यांना शेतीचा अनुभव नसल्यामुळेच कृषिप्रधान भारत देशात शेतकºयांचे प्रश्न गंभीर झाले असल्याची टीका अण्णांनी केली.शेतक-यांच्या शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित हमीभाव द्यावा, याचा अहवाल सरकारला पाठविला होता. त्यातही सरकारने शेतक-यांचा अर्धा हिस्सा कमी केला, हा शेतक-यांवर अन्याय आहे. शेतकºयांच्या मुलांना नोक-या नाहीत. बँकाही सहजासहजी कर्जे शेतक-यांना देत नाहीत. तर काही बँका शेती कर्जावार चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करतात. बँक कायद्याप्रमाणे असे करणे चुकीचे असले तरी केंद्र सरकारचा अर्थविभाग व रिझर्व्ह बँकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतक-यांवर अन्याय होत आहे, असेही अण्णा हजारे म्हणाले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे