शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
3
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
4
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
5
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
6
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
7
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
8
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
9
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
10
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
11
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
12
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
13
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
14
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
15
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
16
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
17
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
18
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
19
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
20
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव

राज्यात लागणार धक्कादायक निकाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 06:37 IST

राज्यात चार टप्प्यांमध्ये मतदान झाले.

मुंबई : राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांमधील ८६७ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी होणार असून त्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राज्यात मुख्य लढत भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी झाली. वंचित बहुजन आघाडी आणि बसपाची उमेदवारी काही दिग्गजांच्या विजयात अडसर ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्झिट पोल) राज्यात भाजप-शिवसेना युतीच्या बाजूने कौल दिला आहे. तो कौल खरा ठरणार की अनपेक्षित निकाल लागणार, याबाबत कमालीची उत्कंठा लागून आहे.

राज्यात चार टप्प्यांमध्ये मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, बसपा प्रमुख मायावती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आदींच्या प्रचारसभांचा झंझावात राज्याने अनुभवला. गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरूवात होणार असून आयोगाने जय्यत तयारी केली आहे. ३८ ठिकाणी मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. मतमोजणीसाठी सुमार १ लाख कर्मचारी आणि ५० हजारहून अधिक पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत.

पक्षनिहाय उमेदवारकाँग्रेसने २५, राष्ट्रवादी काँग्रेस १९, भाजप २५, शिवसेना २३, वंचित बहुजन आघाडी ४७, बसप २९२०१४ मध्ये जिंकलेल्या जागाभाजप २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी ४, काँग्रेस २, स्वाभिमानी शेतकरी संघटना १.