शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

शिवाजी विद्यापीठ करणार सहा गावे ‘आदर्श’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2015 01:01 IST

‘स्वच्छ, स्वस्थ भारत’ अभियानांतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील एकूण सहा गावे शिवाजी विद्यापीठ ‘आदर्श ग्राम’ म्हणून विकसित करणार आहे.

कोल्हापूर : ‘स्वच्छ, स्वस्थ भारत’ अभियानांतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील एकूण सहा गावे शिवाजी विद्यापीठ ‘आदर्श ग्राम’ म्हणून विकसित करणार आहे. त्यासाठी जिल्हानिहाय उपसमित्यांची सोमवारी स्थापना करण्यात आली. शिवाय जुलैअखेर कृती आराखडा निश्चित करण्यात येणार आहे.केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) सूचनेनुसार विद्यापीठाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी कृती आराखडा निश्चिती, उपसमित्यांच्या स्थापनेबाबत विद्यापीठात सोमवारी बैठक झाली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. विद्यापीठ दत्तक घेतलेल्या गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे सांगाव (ता. कागल), कडगाव (ता. गडहिंग्लज), सांगली जिल्ह्यातील तडवळे (आटपाडी) आणि सातारा जिल्ह्यातील शिरढोण व माहुली आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)विद्यापीठाने निवडलेल्या सहा गावांच्या विकासासाठी पाच वर्षांचा कालावधी असणार आहे. येत्या १५ दिवसांत उपसमिती संबंधित गावांना भेट देऊन पाहणी करतील. त्यानंतर तेथील विकासाच्या दृष्टीने कृती आराखडा निश्चित करण्यात येईल.- डॉ. डी. के. गायकवाड, संचालक, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ.