शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

शिवाजी विद्यापीठ करणार सहा गावे ‘आदर्श’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2015 01:01 IST

‘स्वच्छ, स्वस्थ भारत’ अभियानांतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील एकूण सहा गावे शिवाजी विद्यापीठ ‘आदर्श ग्राम’ म्हणून विकसित करणार आहे.

कोल्हापूर : ‘स्वच्छ, स्वस्थ भारत’ अभियानांतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील एकूण सहा गावे शिवाजी विद्यापीठ ‘आदर्श ग्राम’ म्हणून विकसित करणार आहे. त्यासाठी जिल्हानिहाय उपसमित्यांची सोमवारी स्थापना करण्यात आली. शिवाय जुलैअखेर कृती आराखडा निश्चित करण्यात येणार आहे.केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) सूचनेनुसार विद्यापीठाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी कृती आराखडा निश्चिती, उपसमित्यांच्या स्थापनेबाबत विद्यापीठात सोमवारी बैठक झाली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. विद्यापीठ दत्तक घेतलेल्या गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे सांगाव (ता. कागल), कडगाव (ता. गडहिंग्लज), सांगली जिल्ह्यातील तडवळे (आटपाडी) आणि सातारा जिल्ह्यातील शिरढोण व माहुली आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)विद्यापीठाने निवडलेल्या सहा गावांच्या विकासासाठी पाच वर्षांचा कालावधी असणार आहे. येत्या १५ दिवसांत उपसमिती संबंधित गावांना भेट देऊन पाहणी करतील. त्यानंतर तेथील विकासाच्या दृष्टीने कृती आराखडा निश्चित करण्यात येईल.- डॉ. डी. के. गायकवाड, संचालक, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ.