शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

मुंबईत गरज पडल्यास शिवसेनेने युतीसाठी हात पुढे करावा- रावसाहेब दानवे

By admin | Updated: February 22, 2017 18:32 IST

मुंबई महापालिकेत जर युतीची गरज पडली तर शिवसेनेनेच भाजपाला युतीचा प्रस्ताव द्यायला पाहिजे असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 22- मुंबई महापालिकेत जर युतीची गरज पडली तर शिवसेनेनेच भाजपाला युतीचा प्रस्ताव द्यायला पाहिजे असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. 
मुंबईत आम्हाला थोड्याफार जागा कमी पडू शकतात,  त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास अशा वेळी शिवसेनेनं आम्हाला युतीचा प्रस्ताव द्यायला हवा, कारण शिवसेनेनेच युती तोडली होती असं एबीपी माझासोबत बोलताना दानवे म्हणाले.
शिवसेना-भाजपामध्ये कोणतेही वैचारिक मतभेद नाहीत असेही दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबईसह राज्यातील सहा महानगरपालिकांमध्ये स्वबळावर भाजपाचाच महापौर बसेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
त्यामुळे उद्या निवडणूक निकाल लागल्यावर सेना-भाजपामध्ये कोण कोणाला टाळी देतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.