शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

सातबारा अद्ययावतीकरण लांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 02:16 IST

दोनदा मुदतवाढ देऊनही महसूल विभागाकडून संगणकीकृत सातबाराच्या अद्ययावतीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर २०१६ ची नवी मुदत महसूल

वाशिम : दोनदा मुदतवाढ देऊनही महसूल विभागाकडून संगणकीकृत सातबाराच्या अद्ययावतीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर २०१६ ची नवी मुदत महसूल विभागाने दिली होती. तथापि, २७ डिसेंबरपर्यंत राज्यातील २३ जिल्ह्यांनी ५० टक्केही उद्दिष्ट गाठलेले नाही. के वळ पाच जिल्ह्यांनी ८० टक्क्यांवर काम पूर्ण केले आहे.‘संगणकीकृत सात-बाराचे अद्ययावतीकरण करण्यास राज्यातील सर्व तलाठीवर्ग तयार आहे; मात्र इंटरनेटची कनेक्टिव्हिटी व वेग याच मुख्य समस्या आहेत. राज्यात इंटरनेटचे आधी तीन सर्व्हर होते. आता सहा झाले आहेत; परंतु वेग वाढला नाही. सात-बाराच्या ‘ई-फेरफार’ प्रकल्पासाठी ‘एडिट मॉड्युल’ नावाचे आॅनलाइन सॉफ्टवेअर महसूल विभागाला पुरविण्यात आले आहे. त्यामुळे हाताने लिहिलेले सातबारा व संगणकीकृत माहिती यांची पडताळणी केली जात आहे. नियोजनानुसार हे काम ३० जून रोजी संपवायचे होते; मात्र तांत्रिक सुविधांअभावी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली. त्यावेळेतही कामे झाली नाहीत. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. यादरम्यान, तलाठी वर्गाचे आंदोलन, मनुष्यबळाची टंचाई, तसेच तांत्रिक सुविधांचा विचार करून पुन्हा या प्रकल्पासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता ही मुदत संपत आली असतानाही राज्यातील ३५ पैकी २३ जिल्ह्यांचे काम ५० टक्केही झालेले नाही. राज्यातील शेतकऱ्यांचे सर्व जुने सातबारा उतारे तपासून संगणकीय नोंदीची प्रक्रिया अतिशय किचकट आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये एका तलाठ्याकडे २०-२० हजारांचे गट आहेत. राज्यातील ३५७ तालुक्यांत सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. राज्यात २ कोटी ४५ लाख ५२ हजार २४६ खातेदार आहेत. (प्रतिनिधी)५० टक्क्यांहून कमी काम झालेले जिल्हेचंद्रपूर (४९.६६), नाशिक (४५.८०), गोंदिया (४५.०२),परभणी (४४.३८), यवतमाळ (४४.२२), भंडारा (४३.७४), बुलडाणा (४२.०४), ठाणे (४१.९४), सोलापूर (४१.६०), अहमदनगर (३८.२२), कोल्हापूर (३७.५१), जळगाव (३२.१०), रायगड ३२.००), पालघर (२८.८४), धुळे (२५.४९), सातारा (२४.८२), पुणे (२४.५७), बीड (१६.०६), अमरावती (१५.८७), रत्नागिरी (१०.०७), सिंधुदुर्ग (६.२१) आणि सांगली (४.०१) या जिल्ह्यांचा समावेश आहे.