शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

शेषन आणि निवडणूक खर्च

By admin | Updated: September 21, 2014 02:39 IST

निवडणुका आणि त्यावर होणारा अमाप बेहिशोबी खर्च हा विषय भारतीय राजकारणात नेहमीच चर्चेत राहिला आहे.

निवडणुका आणि त्यावर होणारा अमाप बेहिशोबी खर्च हा विषय भारतीय राजकारणात नेहमीच चर्चेत राहिला आहे. पाण्यासारखा पैसा ओतून निवडणूक जिंकण्याचा ट्रेंड या अर्निबध खर्च करण्याच्या पद्धतीमुळे निर्माण झाला. यावर सर्वप्रथम अंकुश बसविण्याच्या कामास आर. व्ही. एस. पेरीशास्त्री यांनी 1987 साली सुरुवात केली आणि 199क् साली टी. एन. शेषन यांनी यावर कळस चढविला.
1962 पासून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीत अनेक सुधारणा झाल्या. यामध्ये सर्वाधिक सुधारणा आणि तरतूद असलेल्या नियमांची अंमलबजावणी माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या कार्यकाळात झाली. 199क् साली निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शेषन यांनी मनी आणि मसल पॉवरवर कडक निर्बध लादण्याचे काम केले. जागोजागी रंगवल्या जाणा:या भिंती, पोस्टर, हँडबिल, वर्तमानपत्रतील जाहिराती आणि बातम्यांचा खर्च उमेदवारांच्या खात्यावर टाकण्याचा निर्णय घेतला.
डिसेंबर 1993 मध्ये शेषण यांनी उमेदवाराची संपत्ती शपथपत्रद्वारे सादर करण्याचा आदेश काढला. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीत होणारा खर्च उदा. पोस्टर, सार्वजनिक बैठका, जाहीर सभा, ध्वनिफिती, हँडबिल यावर होणा:या खर्चाचे अकाउंटिंग करण्याच्या सूचना अधिका:यांना दिल्या. या खर्चाचा तपशील नोंद ठेवण्याची अंमलबजावणी अधिका:यांकडून होते की नाही, यावर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात व्हिडीओ कॅमेरामन नेमल्यामुळे निवडणुकीची सर्व प्रक्रिया कॅमेराबंद होऊ लागली.
बेहिशोबी खर्चाला चाप
199क् ते 96 या टी. एन. शेषन यांच्या कार्यकाळात देशातील लोकसभा निवडणुकीवर होणारा प्रशासकीय खर्च वाढला. उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी लागणा:या यंत्रणोवर खर्च वाढविण्यात आला. परंतु या काळात उमेदवारांकडून बेहिशोबी होणा:या खर्चावर पूर्णपणो र्निबध आला. 1989 साली झालेल्या निवडणुकीत देशभरात दोन हजार कोटी रुपयांचा खर्च विविध पक्षांकडून करण्यात आला होता. 1991 साली झालेल्या निवडणुकीत या खर्चावर मोठा आळा बसला.
3क् हजार कोटींचा खर्च
नुकत्याच पार पडलेल्या 16 व्या लोकसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांकडून अंदाजे 3क् हजार कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. 2क्12 साली झालेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत 42 हजार कोटी रुपयांचा खर्च राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून करण्यात आला. त्या तुलनेत भारतीय निवडणुकादेखील महाग झाल्या असल्याचे सिद्ध होते.
 
2क् उमेदवारांवर गुन्हे : पक्षाची चिन्हे आणि उमेदवारांची नावे सार्वजनिक ठिकाणी लावण्यावर बंदी घालण्यात आली. निवडणुकांमध्ये जेवणावळी आणि मद्यावर होणा:या वारेमाप खर्चावर निवडणूक आयोगाचा कॅमेरा वॉच ठेवत असल्याचे लक्षात आल्याने उमेदवारांनी खर्चाची आचारसंहिता पाळणो पसंत केले. खर्चाची मर्यादा न पाळल्यामुळे शेषन यांनी त्या वेळी कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील 2क् उमेदवारांवर सर्वप्रथम गुन्हे दाखल केले. हिशेब न ठेवल्यामुळे आंध्र प्रदेशातील कुडप्पा जिल्ह्यातील एका उमेदवाराला अटक करण्यात आली.