शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

सेनेचे मंत्री राजीनामा देणार नाहीत - देसाई

By admin | Updated: October 16, 2015 03:13 IST

शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपाचे सरकार स्थिर झाले. शिवसेनेकरिता आत्मसन्मान महत्त्वाचा असला तरीही शिवसेना अर्ध्यातूनच सरकारमधून बाहेर पडणार नाही.

मुंबई : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपाचे सरकार स्थिर झाले. शिवसेनेकरिता आत्मसन्मान महत्त्वाचा असला तरीही शिवसेना अर्ध्यातूनच सरकारमधून बाहेर पडणार नाही. भाजपाकडून आम्हाला केवळ प्रेम आणि आत्मियतेची अपेक्षा आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. देसाई यांच्या या वक्तव्याने सरकारच्या भवितव्याबाबत उपस्थितीत झालेल्या वादावर पडदा पडल्याचे मानले जात आहे. पत्रकारांशी बोलताना देसाई म्हणाले की, शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलण्याचा हक्क केव्हाच गमावला आहे. सरकार गमावल्याने पवार वैफल्यग्रस्त झाल्याने शिवसेनेवर टीका करीत आहेत. साहित्यिकांच्या राजीनामा सत्राकडे देसाई यांचे लक्ष वेधले असता केंद्राने साहित्यिकांच्या कृतीची दखल घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. डान्सबार बंद राहावेत याकरिता पूर्वीच्या सरकारने योग्य ती खबरदारी घेतली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सरकारने केलेली दुरुस्ती रद्द केली. परंतु आमचे सरकार यातून योग्य मार्ग काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावरच होईल, असेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)