शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

सेनेचे मंत्री राजीनामा देणार नाहीत - देसाई

By admin | Updated: October 16, 2015 03:13 IST

शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपाचे सरकार स्थिर झाले. शिवसेनेकरिता आत्मसन्मान महत्त्वाचा असला तरीही शिवसेना अर्ध्यातूनच सरकारमधून बाहेर पडणार नाही.

मुंबई : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपाचे सरकार स्थिर झाले. शिवसेनेकरिता आत्मसन्मान महत्त्वाचा असला तरीही शिवसेना अर्ध्यातूनच सरकारमधून बाहेर पडणार नाही. भाजपाकडून आम्हाला केवळ प्रेम आणि आत्मियतेची अपेक्षा आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. देसाई यांच्या या वक्तव्याने सरकारच्या भवितव्याबाबत उपस्थितीत झालेल्या वादावर पडदा पडल्याचे मानले जात आहे. पत्रकारांशी बोलताना देसाई म्हणाले की, शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलण्याचा हक्क केव्हाच गमावला आहे. सरकार गमावल्याने पवार वैफल्यग्रस्त झाल्याने शिवसेनेवर टीका करीत आहेत. साहित्यिकांच्या राजीनामा सत्राकडे देसाई यांचे लक्ष वेधले असता केंद्राने साहित्यिकांच्या कृतीची दखल घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. डान्सबार बंद राहावेत याकरिता पूर्वीच्या सरकारने योग्य ती खबरदारी घेतली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सरकारने केलेली दुरुस्ती रद्द केली. परंतु आमचे सरकार यातून योग्य मार्ग काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावरच होईल, असेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)