शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मुंबईत दुष्काळग्रस्तांना पाण्याची विक्री?

By admin | Updated: April 30, 2016 01:23 IST

मुंबईत पोटापाण्यासाठी आलेल्या दुष्काळग्रस्तांना पाणी विकत मिळते का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकार व मुंबई महापालिकेकडे केली.

मुंबई : मराठवाड्यातील भीषण दुष्काळामुळे नांदेडहून घरदार सोडून मुंबईत पोटापाण्यासाठी आलेल्या दुष्काळग्रस्तांना पाणी विकत मिळते का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकार व मुंबई महापालिकेकडे केली. मराठवाड्यातून मुंबईत आलेल्या दुष्काळग्रस्तांच्या स्थितीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे ४ मेपर्यंत द्या, असे निर्देशही उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि महापालिकेला दिले.दुष्काळामुळे हाताला काम नसल्याने घरदार सोडून मुंबईत आलेल्या नांदेडच्या दुष्काळग्रस्तांना मुंबईत विकत पाणी घ्यावे लागते. तसेच त्यांना झोपडपट्टीतील गुंडांच्या दडपशाहीला सामोरे जावे लागते. त्याशिवाय त्यांचे अन्न तेथील जनावरेही पळवतात. त्यांना मुंबईत दिलासा मिळण्यापेक्षा त्यांची होरपळ होत असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये आल्यानंतर खुद्द मुख्य न्यायाधीशांनी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाला जनहित याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्राधिकरणाने निबंधकांना पत्र लिहून ही याचिका दाखल करून घेतली. याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. डी. एच. वाघेला व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे झाली.एकीकडे पाणी खरेदी करावे लागत आहे, तर दुसरीकडे त्यांच्याकडून खुल्या मैदानात राहण्याचे पैसे मागितले जात असल्याने दुष्काळग्रस्तांपुढे पेच पडला आहे, असे पत्रासह जोडण्यात आलेल्या वृत्तात म्हटले आहे. (प्रतिनिधी)>बातम्यांची दखलमुंबईत आलेल्या दुष्काळग्रस्तांच्या व्यथा मांडणाऱ्या वृत्तपत्रांमधील बातम्यांच्या आधारे राज्य विधी सेवा प्राधिकरणाने जनहित याचिका दाखल केली. ‘लोकमत’सुद्धा मराठवाड्यातून मुंबईत आलेल्या दुष्काळग्रस्तांची होरपळ सातत्याने मांडत आहे.