शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

इतिहास पाहून करा भविष्याची तयारी - छत्रपती शाहूमहाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 06:06 IST

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या निधनानंतर आणि संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर राजाराम महाराजांनी स्वराज्यचा कारभार आपल्या हाती घेतला.

पुणे: छत्रपती शिवाजीमहाराजांच्या निधनानंतर आणि संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर राजाराम महाराजांनी स्वराज्यचा कारभार आपल्या हाती घेतला. त्यांच्यानंतर ताराबाई यांनी ही स्वराज्याची ज्योत पेटती ठेवली. महाराष्ट्रातील स्त्रिया कमी नाहीत हे दाखवून दिले. आपण आधुनिक काळात राहून इतिहासाचा विचार केला पाहिजे व भविष्याची तयारी केली पाहिजे, असे आवाहन शाहू छत्रपती महाराज यांनी केले.महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी कोल्हापूर आणि छत्रपती राजाराम महाराज स्मारक समिती आयोजित ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘शिवपुत्र छत्रपती राजाराम’ या ग्रंथ प्रकाशन समारंभात ते बोलत होते. माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले अध्यक्षस्थानी होते. या वेळी ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य, सिम्बायोसिसचे संस्थापक शां. ब. मुजुमदार, खासदार संभाजीराजे छत्रपती, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी कोल्हापूर अध्यक्ष श्रीपत शिंदे, छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, प्रवीण गायकवाड, राजेंद्र कोंढरे, विकास पासलकर, श्रीमंत कोकाटे, मुकुंद काकडे, मंजुश्री पवार उपस्थित होते.ताकवले म्हणाले, ‘‘शिवाजी महाराज, संभाजीमहाराज, राजाराम महाराज यांनी स्वराज्यासाठी खूप मोठा संघर्ष केला. तो संघर्ष समाजात अजूनही चालू आहे. कोणत्याही लढ्यासाठी नेतृत्वाची गरज असते. ती या तिन्ही छत्रपती महाराजांनी त्या काळात पूर्ण केली. पण आता हे नेतृत्व कोणालाच करता येत नाही.’’राणी ताराबार्इंनी वयाच्या पंचवीस वर्षांत औरंगजेबाशी लढा दिला. अशा राणीचे आपल्या तरुणींना नावही माहीत नाही. तीच माहिती कळण्यासाठी या ग्रंथाची निर्मिती केली आहे. या ग्रंथात मी राजाराम महाराजांचा विचार करून इतिहास मांडला आहे.- जयसिंगराव पवार 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMaharashtraमहाराष्ट्र