शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

इतिहास पाहून करा भविष्याची तयारी - छत्रपती शाहूमहाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 06:06 IST

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या निधनानंतर आणि संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर राजाराम महाराजांनी स्वराज्यचा कारभार आपल्या हाती घेतला.

पुणे: छत्रपती शिवाजीमहाराजांच्या निधनानंतर आणि संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर राजाराम महाराजांनी स्वराज्यचा कारभार आपल्या हाती घेतला. त्यांच्यानंतर ताराबाई यांनी ही स्वराज्याची ज्योत पेटती ठेवली. महाराष्ट्रातील स्त्रिया कमी नाहीत हे दाखवून दिले. आपण आधुनिक काळात राहून इतिहासाचा विचार केला पाहिजे व भविष्याची तयारी केली पाहिजे, असे आवाहन शाहू छत्रपती महाराज यांनी केले.महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी कोल्हापूर आणि छत्रपती राजाराम महाराज स्मारक समिती आयोजित ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘शिवपुत्र छत्रपती राजाराम’ या ग्रंथ प्रकाशन समारंभात ते बोलत होते. माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले अध्यक्षस्थानी होते. या वेळी ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य, सिम्बायोसिसचे संस्थापक शां. ब. मुजुमदार, खासदार संभाजीराजे छत्रपती, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी कोल्हापूर अध्यक्ष श्रीपत शिंदे, छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, प्रवीण गायकवाड, राजेंद्र कोंढरे, विकास पासलकर, श्रीमंत कोकाटे, मुकुंद काकडे, मंजुश्री पवार उपस्थित होते.ताकवले म्हणाले, ‘‘शिवाजी महाराज, संभाजीमहाराज, राजाराम महाराज यांनी स्वराज्यासाठी खूप मोठा संघर्ष केला. तो संघर्ष समाजात अजूनही चालू आहे. कोणत्याही लढ्यासाठी नेतृत्वाची गरज असते. ती या तिन्ही छत्रपती महाराजांनी त्या काळात पूर्ण केली. पण आता हे नेतृत्व कोणालाच करता येत नाही.’’राणी ताराबार्इंनी वयाच्या पंचवीस वर्षांत औरंगजेबाशी लढा दिला. अशा राणीचे आपल्या तरुणींना नावही माहीत नाही. तीच माहिती कळण्यासाठी या ग्रंथाची निर्मिती केली आहे. या ग्रंथात मी राजाराम महाराजांचा विचार करून इतिहास मांडला आहे.- जयसिंगराव पवार 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMaharashtraमहाराष्ट्र