शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

लातूरमधील बेपत्ता ३७ मुलींचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 04:01 IST

राजकुमार जोंधळे लातूर : जिल्ह्यातून ३०० मुली बेपत्ता झाल्याचा विषय थेट विधिमंडळापर्यंत पोहोचला असला तरी पोलीस दफ्तरी असलेल्या नोंदींमधून वेगळे वास्तव समोर आले आहे. गेल्या अडीच वर्षांत हरवलेल्या १८० मुलींपैकी १४३ मुलींचा शोध पोलीस पथकांनी घेतला व त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्या़ अद्याप ३७ मुलींचा शोध मात्र लागलेला नाही़वेगवेगळ्या कारणांमुळे मुलगी ...

राजकुमार जोंधळे लातूर : जिल्ह्यातून ३०० मुली बेपत्ता झाल्याचा विषय थेट विधिमंडळापर्यंत पोहोचला असला तरी पोलीस दफ्तरी असलेल्या नोंदींमधून वेगळे वास्तव समोर आले आहे. गेल्या अडीच वर्षांत हरवलेल्या १८० मुलींपैकी १४३ मुलींचा शोध पोलीस पथकांनी घेतला व त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्या़ अद्याप ३७ मुलींचा शोध मात्र लागलेला नाही़वेगवेगळ्या कारणांमुळे मुलगी घर सोडून निघून जाणे, तिचे अपहरण होणे, आमिष दाखवून पळवून नेणे अशा घटनांच्या नोंदी जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठाण्यांमध्ये आहेत़ महिनाभरापूर्वी शहरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा तासगाव तालुक्यात सावर्डी येथील एका ३२ वर्षीय मुलाशी विवाह लावून दिल्याची घटना समोर आली़ त्या प्रकरणात अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.हा धागा पकडून जिल्ह्यातून ३०० मुली बेपत्ता झाल्याचा विषय विधिमंडळापर्यंत पोहोचला़