शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमधील बेपत्ता ३७ मुलींचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 04:01 IST

राजकुमार जोंधळे लातूर : जिल्ह्यातून ३०० मुली बेपत्ता झाल्याचा विषय थेट विधिमंडळापर्यंत पोहोचला असला तरी पोलीस दफ्तरी असलेल्या नोंदींमधून वेगळे वास्तव समोर आले आहे. गेल्या अडीच वर्षांत हरवलेल्या १८० मुलींपैकी १४३ मुलींचा शोध पोलीस पथकांनी घेतला व त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्या़ अद्याप ३७ मुलींचा शोध मात्र लागलेला नाही़वेगवेगळ्या कारणांमुळे मुलगी ...

राजकुमार जोंधळे लातूर : जिल्ह्यातून ३०० मुली बेपत्ता झाल्याचा विषय थेट विधिमंडळापर्यंत पोहोचला असला तरी पोलीस दफ्तरी असलेल्या नोंदींमधून वेगळे वास्तव समोर आले आहे. गेल्या अडीच वर्षांत हरवलेल्या १८० मुलींपैकी १४३ मुलींचा शोध पोलीस पथकांनी घेतला व त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्या़ अद्याप ३७ मुलींचा शोध मात्र लागलेला नाही़वेगवेगळ्या कारणांमुळे मुलगी घर सोडून निघून जाणे, तिचे अपहरण होणे, आमिष दाखवून पळवून नेणे अशा घटनांच्या नोंदी जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठाण्यांमध्ये आहेत़ महिनाभरापूर्वी शहरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा तासगाव तालुक्यात सावर्डी येथील एका ३२ वर्षीय मुलाशी विवाह लावून दिल्याची घटना समोर आली़ त्या प्रकरणात अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.हा धागा पकडून जिल्ह्यातून ३०० मुली बेपत्ता झाल्याचा विषय विधिमंडळापर्यंत पोहोचला़