शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘सावित्री’ दुर्घटनेत विरारमधील काटकर यांचा अंत

By admin | Updated: August 6, 2016 02:50 IST

गणपतीची तयारी आटोपून विरारकडे निघालेल्या मंगेश काटकर (६२) यांचा महाड दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला.

विरार : गणपतीची तयारी आटोपून विरारकडे निघालेल्या मंगेश काटकर (६२) यांचा महाड दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी विरार येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, दोन जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.विरार पश्चिमेकडील गुलमोहर सोसायटीत राहणाऱ्या काटकर यांनी सिटी बँकेतून निवृत्त झाल्यानंतर समाजसेवा सुरु केली होती. लांजा येथे गणपती असल्याने त्याच्या तयारीसाठी चार दिवसांपूर्वी काटकर गावी गेले होते. घरची साफसफाई आणि गणपतीची पूर्वतयारी करून कातकर राजापूर-बोरीवली बसने विरार येथील घरी यायला निघाले होते. बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी घरी फोनही केला होता. सकाळी बोरीवलीला उतरल्यानंतर फोन करतो, असे त्यांच्या पत्नीशी त्यांचे शेवटचे बोलणे झाले होते. दुसऱ्या दिवशी बातमीनंतर घरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. (प्रतिनिधी)>काटकर परत येतील असा घरच्यांना विश्वास वाटत होता. मात्र, गुरुवारी संध्याकाळी काटकर यांचा मृतदेह आंबेत-म्हसळा नदीकिनारी हाती लागल्यानंतर कुटुंबिय शोकात बुडाले. पहाटे त्यांचा मृतदेह विरारला आणल्यानंतर सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकात बुडालेल्या कुटुंबियांनी मीडियाशी बोलण्याचा नकार दिला.