शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

गायी वाचवण्यापेक्षा देश वाचवा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 3, 2017 18:57 IST

दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करून विटंबना केल्यानंतर भारतातून पाकिस्तानबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करून विटंबना केल्यानंतर भारतातून पाकिस्तानबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनेचे पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनीदेखील संताप व्यक्त करत केंद्र सरकारवर तोंडसुख घेतलं आहे.  भाजपा सरकारने गायी वाचवण्यापेक्षा देश वाचवावा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला आहे.
 
भाजपाने पक्ष मजबूत करण्यापेक्षा देश आणि राज्य मजबूत करावं, एका सर्जिकल स्ट्राइकने पाक सुधारणार नाही तर पाकिस्तानमध्ये घुसून तुकडे करावेत.  मोदींच्या पाठीशी शिवसेना उभी राहील असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. वांद्रे येथील रंगशारदामध्ये लोकप्रतिनिधी प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.   
 
महाराष्ट्रातील फडणवीस सरकारवर टीका करताना फडणवीस सरकार निरूपयोगी असल्याचं म्हणाले. उत्तर प्रदेशात योगी सरकार आहे, तर महाराष्ट्रात निरुप"योगी" सरकार आहे, असं ते म्हणाले. गोहत्येबाबत बोलताना गाय वाचवण्यापेक्षा देश वाचवावा असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
मध्यावधी निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली. काँग्रेस-राष्ट्रवादीने आधी स्वत:च्या नेत्यांच्या भाजपा प्रवेशाच्या बातम्या थांबवाव्या, मग आम्हाला सत्ता सोडण्याचा उपदेश करावा असं ते म्हणाले. तसेच मध्यावधी निवडणुका आज झाल्या तर आम्ही तयार आहोत असं वक्तव्य त्यांनी केलं.