शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Samruddhi Mahamarg Biggest Benefit: समृद्धी महामार्गामुळे लुटालूट, दादागिरीपासून होईल सुटका; ट्रक चालक सरदारजी म्हणतो...ये रोड बडा चंगा है!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 11:08 IST

३५ ते  ४० टन वजनाची गाडी चालवितो, तेव्हा पाठीमागून येणारा दुचाकीस्वार, कारचालक यांना तत्काळ  ‘साइड’ हवी असते. थोडा जरी विलंब झाला तर...

साहेबराव नरसाळे/ अरुण वाघमोडेलोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : ‘ये रोड बडा चंगा है... बीच में कोई रुकावट नहीं. ट्रक चलाते समय बाईक, कारवालों की गालीगलोच, दबंगगिरी से बचेंगे और जहाँ भी जाना है वहा समयपर पहुचेंगे... भाई, इस रोड पर हमें अब इज्जत मिलेगी...’ असं समृद्धी महामार्गाबद्दल ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील ट्रकचालक सरदूर सिंग भरभरून बोलत होता. 

ट्रकचालक सरदूर सिंग (ग्वाल्हेर)  भेटले. ‘सरदारजी, कैसा है ये महामार्ग?’ या प्रश्नावर सरदारजी भरभरून बोलायला लागले. ‘भाई, पैंतीस, चालीस साल से ट्रक चला रहा हूँ... भारत का हर एक बडा हायवे देखा है लेकिन ये सिमेंट का समृद्धी व्हायवे बहोत बढीया है. यहां काेई रुकावट नहीं...’ ३५ ते  ४० टन वजनाची गाडी चालवितो, तेव्हा पाठीमागून येणारा दुचाकीस्वार, कारचालक यांना तत्काळ  ‘साइड’ हवी असते. थोडा जरी विलंब झाला तर काहीजण थेट शिवीगाळ करतात. काहीवेळा तर थेट ट्रक अडवून हात उचलण्याचाही प्रयत्न करतात. अनेकदा आमच्या वाहनाच्या काचाही फोडल्या आहेत. आता या महामार्गावर आमची सर्व त्रासातून सुटका झाली आहे. सरकारने शिर्डी ते मुंबई रोडही लवकरच तयार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

‘दाब क्लच, बदल गीअर’मधून सुटका  या महामार्गावर अडथळे नसल्याने ‘दाब क्लच, बदल गीअर, फिरव स्टिअरिंग’ यामधून वाहनचालकांची सुटका झाली आहे. तथापि या महामार्गावर कुत्र्यांचा सर्वाधिक अडथळा आहे. तसेच वानर, हरणांचे कळपही रस्त्याच्या कडेला लावलेल्या संरक्षक कठड्यावरून उड्या मारून पळताना दिसतात. 

शेतातून रस्ता गेल्याने आम्हाला सरकारने चांगला मोबदला दिला. या महामार्गावर अनेक प्रकल्प उभे राहत आहेत. हे प्रकल्प कार्यान्वित होतील, तेव्हा परिसरातील विकासाला चालना मिळेल.- दौलत माळी, शेतकरी सवंत्सर, कोपरगाव शेतकरी

महामार्गावरून खाली उतरण्यासाठी ठरावीक ठिकाणीच रस्ते आहेत. त्यामुळे या महामार्गावर निश्चित ठिकाणी असलेल्या हॉटेलमध्येच प्रवासी जाणार आहेत. आमच्यासारख्या छोट्या टपरीवाल्यांनाही संधी मिळावी.- रवींद्र ठाकरे, हॉटेलचालक, वडगाव (ता. हिंगणा)

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग