शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

‘मनुस्मृती’च्या विक्रीस संभाजी ब्रिगेडचा विरोध

By admin | Updated: March 13, 2016 01:53 IST

संविधान हाच भारतीय जनतेचा पवित्र धर्मग्रंथ असल्याचे नोंदवले मत.

अकोला : फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात बहुजनांची अधोगती करणारी ह्यमनुस्मृतीह्ण पुन्हा प्रकाशित करून, विक्री करण्याचा घाट काही प्रतिगामी प्रवृत्ती रचत आहेत; मात्र महाराष्ट्रात कोणत्याही कोपर्‍यात मनुस्मृतीची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास, अशा बहुजनघातक ग्रंथाची होळी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. अकोला जिल्हाध्यक्ष पंकज जायले यांनी शुक्रवारी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. भारतीय संविधानाशिवाय संभाजी ब्रिगेड कोणत्याही ग्रंथाला मानत नाही, संविधान हाच भारतीय जनतेचा पवित्र धर्मग्रंथ होय. प्रतिगामी प्रवृत्ती परत मनुस्मृती व्यवस्था बहुजनांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करीत असेल तर, संभाजी ब्रिगेड त्याविरुद्ध संघर्षसाठी सज्ज असल्याचा इशाराही पंकज जायले यांनी म्हटले आहे.