शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सलमान खानला शत्र परवाना देऊ नका; एका संस्थेची मुंबई पोलिसांना पत्रातून मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 16:17 IST

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने नुकतीच मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. भेटीनंतर सलमान खानने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्याची बातमी समोर आली.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानने नुकतीच मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. भेटीनंतर सलमान खानने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्याची बातमी समोर आली. पण, आता संघर्ष नावाच्या एका संघटनेने याप्रकरणी मुंबई पोलिसांना पत्र लिहिले आहे. या पत्रात संघटनेने सलमान खानला शस्त्र परवाना न देण्याची मागणी केली आहे. 

पत्रात काय म्हटले?पत्रात म्हटले आहे की, सलमान खानचा यापूर्वी गुन्हेगारी रेकॉर्ड राहिला आहे. हिट अँड रन प्रकरणापासून ते पत्रकाराशी केलेल्या गैरवर्तनाच्या घटनेचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे या पत्राद्वारे सलमानला बंदुकीचा परवाना न देण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, विश्नोई गँगकडून धमकीचे पत्र मिळाल्यानंतर सलमानने मुंबई पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला आहे.

सलमानचा पोलिसांकडे अर्जसलमान खानने शुक्रवारी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात भेट घेतली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, पोलीस आयुक्त हे आपले जुने मित्र असून आपण त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो, असे सलमान खानने सांगितले. 

बिश्नोई गँगकडून धमकीगेल्या महिन्यात सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचे बोलले जात आहे.  यामुळेच सलमान खानने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन शस्त्र परवाना देण्याची मागणी केल्याची बातमी मीडियातून प्रसिद्ध झाली.

टॅग्स :Salman Khanसलमान खानMumbai policeमुंबई पोलीस