शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

सुवर्ण ठेव योजनेबाबत साई संस्थानचे कानावर हात

By admin | Updated: December 14, 2015 02:52 IST

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘सुवर्ण ठेव योजने’त साईबाबा संस्थानचे सोने ठेवण्याबाबत अद्याप समितीसमोर कोणताही विषय चर्चेस आला नसल्याचे अनिल कवडे यांनी स्पष्ट केले.

शिर्डी (जि. अहमदनगर) : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘सुवर्ण ठेव योजने’त साईबाबा संस्थानचे सोने ठेवण्याबाबत अद्याप समितीसमोर कोणताही विषय चर्चेस आला नसल्याचे, जिल्हाधिकारी व साई संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य अनिल कवडे यांनी स्पष्ट केले.साईबाबा संस्थान २०० किलो सोने या योजनेत ठेवणार असल्याचे वृत्त, मुंबईतील एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केल्याने शिर्डीत दिवसभर चर्चा झाली. मात्र, त्याबाबत साई संस्थानमध्ये कोणत्याही स्तरावर चर्चा झालेली नाही. ही योजना संस्थानच्या हिताची असली, तरी संस्थान सध्या हायकोर्टाच्या नियंत्रणाखाली आहे. कोर्टाने सोने वितळवण्यास २०१२ मध्येच स्थगिती दिली आहे़ त्यामुळे या योजनेत सोने गुंतवायचे असल्यास कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल. व्यवस्थापनाला ठराव करून कोर्टाच्या मान्यतेसाठी पाठवावा लागेल. (प्रतिनिधी)साईबाबा संस्थानकडे सुमारे ३८० किलो सोने आहे. त्यात सुमारे ११० किलोचे सुवर्ण सिंहासन आहे, तर अंदाजे पाऊणशे किलोमध्ये ४३ किलो सोन्याची नाणी व उर्वरित सार्इंच्या रोजच्या वापरातील वस्तू आणि आभूषणे आहेत़ त्यामुळे निर्णय झालाच तर संस्थान केवळ दोनशे किलो सोने या योजनेत गुंतवू शकते़ त्यातील सोने वेगवेगळ्या कॅरेटचे आहे़ त्यामुळे सोने वितळवून हे वजन आणखी कमी होणार आहे़