शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
3
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
5
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
6
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
7
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
8
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
9
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
10
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
11
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
12
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स
13
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
14
गुरु-केतु नवमपंचम योग: ३ राशींना दिलासा, ३ राशींनी अखंड सावध राहावे; नेमके काय करु नये?
15
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
16
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
17
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
18
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
19
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
20
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार

साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकडय़ांचा उद्योग

By admin | Published: November 29, 2014 2:24 AM

साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकडय़ांचा उद्योग झाला असून, संमेलनावर भाष्य करणो हा वेळेचा अपव्यय आहे. संमेलनाने मराठी टिकणार आहे ही केवळ भ्रामक समजूत आहे.

‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी उडवली खिल्ली
पुणो : साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकडय़ांचा उद्योग झाला असून, संमेलनावर भाष्य करणो हा वेळेचा अपव्यय आहे. संमेलनाने मराठी टिकणार आहे ही केवळ भ्रामक समजूत आहे. संमेलनाचा साहित्याशी काडीमात्र संबंध नाही, अशा शब्दांत ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी शुक्रवारी संमेलनाची खिल्ली उडवली.
पुण्यात समता परिषदेतर्फे नेमाडे यांना महात्मा फुले समता पुरस्कार देऊन गौरविण्यात आल़े या वेळी त्यांनी विविध विषयांवर परखडपणो मते व्यक्त केली. नेमाडे यांच्या लेखनाप्रमाणोच त्यांची विधानेही नेहमीच वादग्रस्त ठरली. संमेलनासह अनेक मुद्दय़ांवर भाष्य करून त्यांनी वाद ओढवून घेतला आह़े 
संमेलनं देणग्यांवरच चालणार
संमेलनाने कुणाचेही भले झालेले नाही. संमेलनास राजकारण्यांकडून पैसा घेतला जातो, त्यामुळे अशी संमेलनं ही देणग्यांवरच चालवली जाणार आहेत. अशा संमेलनाचा साहित्याशी काडीमात्र संबंध नाही, अशी टीकाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)
 
इंग्रजी शाळाही बंद करा
मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळवण्यास जो प्रयत्न केला जात आहे, यामुळे केवळ पैसा मिळणार आह़े मराठीच्या जतनासाठी त्याचा विशेष उपयोग होणार नाही. यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करून मराठी शाळांमध्ये इंग्रजीचे शिक्षण दिले गेले पाहिजे. मराठी ही जगातील मोठी भाषा आहे. मराठीची चिंता व्यक्त करणारे मातृभाषेचे अस्तित्व टिकण्यास कोणते प्रयत्न करीत आहेत, असा सवाल नेमाडेंनी केला.