शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

राज्यातील ग्रामीण रुग्णालयांना मिळणार ५०० रुग्णवाहिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 05:46 IST

ठाणे जिल्ह्याला मोठा फायदा : ८९.४९ कोटींची तरतूद

नारायण जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे नादुरुस्त रुग्णवाहिकांमुळे अनेकदा वाभाडे निघाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयांसह जिल्हा रुग्णालयांसाठी प्रत्येकीएक प्रमाणे नव्या ५०० रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सर्वात मोठा फायदा ठाणे जिल्ह्याला होणार आहे.

सध्या राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा केंद्राकडून मिळालेल्या रुग्णवाहिका वापरत आहे. मात्र, या रुग्णवाहिका जुन्या असून काही नादुरुस्त आहेत. तर ज्या काही चालू स्थितीत आहेत, त्यातील अनेक रुग्णवाहिका मध्येच रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार घडून रुग्ण दगावण्याचे प्रकार घडले आहेत.याशिवाय राज्यात खासगी संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांचा अनागोंदी कारभारही चव्हाट्यावर आला आहे. मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर करतेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिका बदलून नव्याने ५०० रुग्णवाहिका खरेदीसाठी ८७ कोटींच्या तरतुदीची घोषणा केली होती. त्यानुसार आरोग्य विभागाने या ५०० रुग्णवाहिकांच्या खरेदीसाठी ८९ कोटी ४९ लाख ७० हजार रुपये खर्च करण्यास गेल्या आठवड्यात मान्यता दिली आहे.अशी आहे खरेदीची मान्यताजिल्हा परिषदांच्या २५३ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ४५ कोटी २८ लाख चार हजार २२० रुपये तर सार्वजनिक विभागाच्या मालकीच्या १३७ ग्रामीण रुग्णालयांसाठी २४ कोटी ५१ लाख ९४ हजार ३८० रुपये, १०६ जिल्हा/ उपजिल्हा रुग्णालयांसाठी १८ कोटी ८७ लाख १२ हजार ४४० रुपये आणि चार मनोरुग्णालयांसाठी ७१ लाख ५८ हजार ४९० रुपये असे एकूण ८९ कोटी ४९ लाख ७० हजार रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे.३८ रुग्णवाहिका मिळण्याची आशाठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह एक जिल्हा रुग्णालय आणि उल्हासनगर, मुरबाड, शहापूर येथील उपजिल्हा/ग्रामीण रुग्णालयासह ठाण्याचे मनोरुग्णालय अशा ३८ रुग्णवाहिका मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल