शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पाण्यासाठी १४३ कोटींचा बुस्टर

By admin | Updated: October 20, 2015 02:15 IST

कमी पावसामुळे यंदा राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाईचे चटके आतापासूनच जाणवू लागले आहेत. मराठवाड्यात अवघा १५ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे आॅक्टोबर हीटपेक्षा जास्त चटके

- नारायण जाधव, ठाणेकमी पावसामुळे यंदा राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाईचे चटके आतापासूनच जाणवू लागले आहेत. मराठवाड्यात अवघा १५ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे आॅक्टोबर हीटपेक्षा जास्त चटके या टंचाईने बसत असून त्यावर मात करण्यासाठी राज्यात राबविलेल्या व राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा खर्च भागविण्यासाठी कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती या विभागांसाठी राज्याच्या पाणीपुरवठा विभागाने २०१५-१६ करिता १४३ कोटी ३५ लाख ११ हजारांची मदत गेल्या आठवड्यात वितरीत केली आहे. यात सर्वाधिक रक्कम टंचाईने त्रस्त झालेल्या मराठवाड्याची तृष्णा भागविण्यासाठी ९६ कोटी रुपये दिले.यातून विंधन विहिरी खोदणे, त्यांची दुरुस्ती करणे, विहिरींतील गाळ काढणे, त्या अधिग्रहीत करणे, नळयोजनांची दुरुस्ती करणे, टँकरने पाणीपुरवठा करणे, नागरी भागांसाठी विशेष उपाययोजना करणे, अशी विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. यानुसार, कोकण विभागासाठी सात कोटी १६ लाख ८९ हजार, नाशिक विभागासाठी २७ कोटी ६४ लाख ८८ हजार, औरंगाबाद विभागासाठी ९५ कोटी ९८ लाख सहा हजार आणि अमरावती विभागासाठी १२ कोटी ५५ लाख २८ हजार रुपये देण्यात आले आहेत.