शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नोकरशहांची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: October 4, 2015 00:59 IST

महाराष्ट्रात उद्योगस्नेही वातावरण निर्माण व्हावे, येथील उद्योगांची भरभराट व्हावी यासाठी राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

- प्रवीण तापडिया (लेखक विदर्भ इंडस्ट्रीज असोसिशनचे माजी अध्यक्ष आहेत.) महाराष्ट्रात उद्योगस्नेही वातावरण निर्माण व्हावे, येथील उद्योगांची भरभराट व्हावी यासाठी राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. आणि हे करीत असताना सरकारचा हेतू अथवा प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्याचे काही कारण नाही. त्यामुळे भविष्यकाळात महाराष्ट्र उद्योगप्रिय राज्यांच्या क्रमवारीत निश्चित प्रथम स्थान प्राप्त करू शकेल, असा विश्वास आहे. परंतु हे यशोशिखर गाठण्याकरिता गरज आहे ती नोकरशाहीची मानसिकता बदलण्याची. कारण उद्योगस्नेही वातावरण निर्माण करणे हे काही एकट्यादुकट्या व्यक्तीचे काम नाही, तर ती एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत सहभागी प्रत्येक घटकाने अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून याचा विचार करायला हवा. उद्योग आणि उद्योजकांसाठी सुकर परिस्थिती आपल्या राज्यातही निर्माण होऊ शकते. गरज आहे ती केवळ अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीची. बहुतांश अधिकाऱ्यांची नकारात्मक मानसिकता आणि अधिकारशाही उद्योगांच्या प्रगतीतील अडसर ठरत आहे. त्यामुळे उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. साधा इमारतीचा नकाशा मंजूर करून घ्यायलाही अडथळ्यांची शर्यत पूर्ण करावी लागते. गेल्या १५ ते २० वर्षांपासून या विभागांमध्ये अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचाराची दलदल निर्माण झाली आहे. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणे ही दलदलही साफ करण्याची आवश्यकता आहे. बरेचदा उद्योग सुरू करण्यास इच्छुक लोक कुठलाही धोका पत्करायला तयार नसतात. प्रत्येक गोष्ट आपोआप मिळणार नाही. त्यासाठी कठोर परिश्रमांची गरज असते. प्रामुख्याने स्टार्टअप्ससाठी दर्जेदार सेवा प्राधान्यक्रमावर असणे गरजेचे आहे. संकल्पना, अंमलबजावणीची क्षमता, आवड व निर्धार असल्यास या जगात अशक्य काहीच नाही.