शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

रस्ते अपघातात वाढ

By admin | Updated: March 17, 2016 00:43 IST

मुंबईत रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत असून, जानेवारी ते जुलै २०१५ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण १२ हजार ९९५ रस्ते अपघात होऊन, त्यामध्ये २९२ जणांना प्राण गमवावे

मुंबई : मुंबईत रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत असून, जानेवारी ते जुलै २०१५ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण १२ हजार ९९५ रस्ते अपघात होऊन, त्यामध्ये २९२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मुंबईत साधारणपणे रोज २६ लाख वाहने धावत असून, मुंबईच्या बाहेरून दीड लाख वाहने रोज ये-जा करत असतात. भरधाव वेगात वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, दारू पिऊन वाहन चालवणे, निष्काळजीपणा, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, यामुळे हे अपघात घडत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे. याबाबतचा प्रश्न मुझफ्फर हुसैन सय्यद, संजय दत्त, भाई जगताप आदी सदस्यांनी विचारला होता.