शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

‘रिंगण नाटय़,’ सभा, मोर्चातून श्रद्धांजली

By admin | Updated: August 19, 2014 23:09 IST

डॉक्टरांचा खून म्हणजे विवेकवादाचा खून अशी भावना असलेल्या कार्यकत्र्यानी उद्याचा दिवस ‘निषेध दिन ’म्हणून पाळायचा ठरवला आहे.

पुणो : डॉ. नरेंद दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. डॉक्टरांचा खून म्हणजे विवेकवादाचा खून अशी भावना असलेल्या कार्यकत्र्यानी उद्याचा दिवस ‘निषेध दिन ’म्हणून पाळायचा ठरवला आहे. त्यानिमित्ताने श्रध्दांजली, मोर्चा,सभा आणि रिंगण नाटय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
सकाळी 7.3क् वाजता ज्या बालगंधर्व पुलावर डॉ. दाभोलकरांचा खून झाला तेथे त्यांना श्रध्दांजली वाहण्यात येईल. त्यानंतर निषेध मोर्चा निघेल. सकाळी 1क्.3क् ते 12.3क् या काळात मनोहर मंगल कार्यालय येथे सभा होईल. त्यानंतर दुपारी 1.3क् ते संध्याकाळी 7 र्पयत रिंगण नाटयाच्या दवारे डॉ. दाभोलकरांचे विचार नव्याने आणि वेगळ्या पध्दतीने मांडायचा प्रयत्न होणार आहे.
 सुमारे 4 महिन्यांपूर्वी ‘महाराष्ट्र अंनिस लोकरंगमंच’ची स्थापना झाली. भाषणापेक्षा किंवा लेखापेक्षा नाटकाच्या माध्यमातून काही विचार जास्त प्रभावीपणो आणि जास्त लोकांर्पयत पोचू शकतात हा विचार या रिंगण नाटयांमागे आहे. सुमारे 25क् कलाकार या उपक्रमात भाग घेणार असून सगळ्यांच्या सहभागातून होणारे नाटक म्हणून याचे नाव रिंगण ठेवण्यातआले आहे. हे सगळे कलाकार आटपाडी, जत, सांगली, मिरज, गडहिंग्लज, इचलकरंजी, शिरगाव, चाळीसगाव, पाचोरा, लातूर, तंदूरबार, शहादा अशा ठिकाणाहून आले आहेत. या रिंगण नाटकांचे दिग्दर्शन अतुल पेठे यांनी केले आहे. 
या रिंगण नाटयात 2क् गाणी आणि 2क् नाटके यांचा समावेश आहे. या नाटकांचे विषय स्त्रिया, मुले, बुवाबाजी, जातीयता,अनिष्ट परंपरा, अंधश्रध्दा, ज्यावर डॉ. दाभोलकरांनी आयुष्यभर काम केले असेच आहेत. या उपक्रमाच्या वेळी डॉ. लागू,नसिरूदिदन शाह उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. उदयाच्या निषेध दिनानंतरही या रिंगण नाटयाचे प्रयोग सुरू ठेवण्याचा ‘अंनिस ’चा मानस आहे.  (प्रतिनिधी)
 
सत्ताधा:यांना खंत ना खेद
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा 1क् महिने पोलिसांनी तपास केल्यावर सीबीआयकडे द्यावा लागला मात्र याबाबत सत्ताधारी वा विरोधी राजकीय पक्षांने कसल्याही प्रकारची खंत किंवा कमीपणाची भावना व्यक्त केली नाही. याचा संताप येतो. कोणालाही तपासची ही दिशा लाजिरवाणी वाटली नाही. वर्षभरात ब:या वाटणा:या काही मोजक्या राजकीय व्यक्तींविषयीचा आदरही कमी होत गेला.तपासाबद्दल बोलले. मात्र कोणीही सरकार नीट तपास करेल असा विश्वास व्यक्त केला नाही. याउलट ही हत्याच राजकारण्यांनी घडवून आणला असल्याची सार्वत्रिक भावना दिसून आली.  तपासातील दिरंगाईविषयी कधीही विरोधी पक्षाने विधानसभेत किंवा बाहेरही सरकारला धारेवर धरले नाही. गुलाबराव पोळांनी प्लॅंचेट प्रकरणात 1क्क् कोटीचा दावा करणं आणि मग स्टिंग ऑपरेशन प्रसारित झाल्यावर शांत बसणं याप्रकाराची ही चौकशी करण्याची कोणाला इच्छा झाला नाही.- विनोद शिरसाठ (साधनाचे संपादक)