शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

२६ वर्षांनंतर झाला रिक्षाचालक पास

By admin | Updated: June 14, 2017 00:37 IST

मुंबईत झालेल्या १९९१ सालच्या दंगलीनंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर तब्बल २६ वर्षांनी आपला व्यवसाय सांभाळत ४२ वर्षीय रिक्षाचालक दहावीची

- कुलदीप घायवट । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत झालेल्या १९९१ सालच्या दंगलीनंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर तब्बल २६ वर्षांनी आपला व्यवसाय सांभाळत ४२ वर्षीय रिक्षाचालक दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रूकसार हीदेखील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. मुलुंड येथील रिक्षाचालक मोहम्मद शरीफ अब्दुल खान यांनी वयाच्या ४२व्या वर्षी दहावीची परीक्षा देऊन ५१ टक्के गुण मिळवले आहेत. शिक्षण मध्येच सोडायला लागल्याची खंत होती. त्यामुळे व्यवसाय सुरू ठेवून त्यांनी उरलेल्या वेळात अभ्यास सुरू केला. यासाठी त्यांच्या घरच्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या मुलीने मोहम्मद यांना अभ्यासात मार्गदर्शन केले होते. खान यांनी विक्रोळीच्या राजपाल विद्यालयातून १७ नंबरचा अर्ज भरून अभ्यास सुरू केला. आता दहावी पास झाल्यावर ते इथेच थांबणार नाहीत. ते पुढे अजून शिकणार आहेत, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.