शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

२६ वर्षांनंतर झाला रिक्षाचालक पास

By admin | Updated: June 14, 2017 00:37 IST

मुंबईत झालेल्या १९९१ सालच्या दंगलीनंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर तब्बल २६ वर्षांनी आपला व्यवसाय सांभाळत ४२ वर्षीय रिक्षाचालक दहावीची

- कुलदीप घायवट । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत झालेल्या १९९१ सालच्या दंगलीनंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर तब्बल २६ वर्षांनी आपला व्यवसाय सांभाळत ४२ वर्षीय रिक्षाचालक दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रूकसार हीदेखील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. मुलुंड येथील रिक्षाचालक मोहम्मद शरीफ अब्दुल खान यांनी वयाच्या ४२व्या वर्षी दहावीची परीक्षा देऊन ५१ टक्के गुण मिळवले आहेत. शिक्षण मध्येच सोडायला लागल्याची खंत होती. त्यामुळे व्यवसाय सुरू ठेवून त्यांनी उरलेल्या वेळात अभ्यास सुरू केला. यासाठी त्यांच्या घरच्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या मुलीने मोहम्मद यांना अभ्यासात मार्गदर्शन केले होते. खान यांनी विक्रोळीच्या राजपाल विद्यालयातून १७ नंबरचा अर्ज भरून अभ्यास सुरू केला. आता दहावी पास झाल्यावर ते इथेच थांबणार नाहीत. ते पुढे अजून शिकणार आहेत, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.