शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

दस्तांच्या माध्यमातून वर्षात २० हजार कोटी महसूल !

By admin | Updated: April 8, 2015 01:36 IST

राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाने दस्ताच्या माध्यमातून २०१४-२०१५ या आर्थिक वर्षामध्ये २० हजार ५४ कोटी रुपयांचा महसूल जमवला .

पुणे : राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाने दस्ताच्या माध्यमातून २०१४-२०१५ या आर्थिक वर्षामध्ये २० हजार ५४ कोटी रुपयांचा महसूल जमवला . नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक श्रीकर परदेशी यांनी ही माहिती दिली. परदेशी यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नुकतीच नियुक्ती झाली. सोमवारी (१३ एप्रिल) ते कार्यभार स्वीकारतील. नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक म्हणून मंगळवारी त्यांनी शेवटची पत्रकार परिषद घेतली. त्यांनी २०१२ ते २०१५ या तीन आर्थिक वर्षांमधील दस्तसंख्या आणि त्यातून झालेल्या वसुलीची माहिती दिली.२०१२-२०१३ या आर्थिक वर्षांत विभागाने ९७ हजार ५४५ दस्त नोंदले गेले. त्यातून १७ हजार ५४८ कोटींचा महसूल मिळाला. २०१३-२०१४ मध्ये उद्दिष्टापेक्षा कमी वसुली झाली.२०१४-२०१५मध्ये दस्तांची संख्या घटली. मात्र, मागील वर्षापेक्षा ५७ हजार ९४ दस्त कमी नोंदले गेले, असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी) राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीचा आर्थिक व्यवहारांवर परिणाम झाल्यामुळे २०१४-१५ मध्ये दस्तनोंदणी कमी झाल्याचे परदेशी यांनी सांगितले.