शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

गेलेली जमीन परत मिळाली

By admin | Updated: October 4, 2014 02:36 IST

भूसंपादन उच्च न्यायालयाने रद्द केल्याने रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया कर्मचा:यांच्या विलेपार्ले येथील स्नेहधारा सहकारी गृहनिर्माण सोसायटीला 4,78क् चौ. मीटर जमीन परत मिळाली आहे.

मुंबई : राज्य सरकारने 13 वर्षापूर्वी केलेले भूसंपादन उच्च न्यायालयाने रद्द केल्याने रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया कर्मचा:यांच्या विलेपार्ले येथील स्नेहधारा सहकारी गृहनिर्माण सोसायटीला 4,78क् चौ. मीटर जमीन परत मिळाली आहे.
या जमिनीच्या काही भागावर झोपडय़ा आल्या होत्या व त्यांचा त्याच जागी ‘झोपु’ योजनेखाली पुनर्विकास करण्यासाठी सरकारने सोसायटीची जमीन संपादित केली होती. याविरुद्ध सोसासटीने केलेली रिट याचिका मंजूर करून मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने भूसंपादन रद्द करून सरकारने जमीन पुन्हा सोसायटीच्या ताब्यात द्यावी, असाही आदेश दिला.
वस्तुत: या गलिच्छ वस्तीस गलिच्छ वस्ती घोषित केले गेल्यानंतर सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार सोसायटीने तेथे पायाभूत सुविधा पुरविल्या होत्या. एवढेच नव्हे तर तेथे ‘झोपु’ योजना राबवायची असेल तर ती स्वत: राबविण्याचीही तयारी दर्शविली होती. तरीही सरकारने ही जमीन सक्तीने संपादित केली होती.
एकूण 4,78क् चौ. मीटर जमिनीवर फक्त 42 झोपडय़ा आहेत व त्यांनी व्यापलेले क्षेत्र अवघे 839 चौ. मीटर होते. जिल्हाधिका:यांनीही 1,843 चौ. मीटर एवढीच जमीन घेण्याचा प्रस्ताव केला होता. या पाश्र्वभूमीवर न्यायालयाने असा निष्कर्ष नोंदविला की, सरकारने हा निर्णय जनहितासाठी नव्हे तर बिल्डरचे हित साधण्यासाठी घेतल्याचे स्पष्ट होते. कारण बिल्डरने जशी मागणी केली सरकारने ती जशीच्या तशी मान्य केली. मे. हरी इस्टेटच्या हरिभाई अहिर यांनी दिलेला ‘झोपु’ योजनेचा प्रस्ताव राबविण्यासाठी हे भूसंपादन केले होते. झोपडीधारकांच्या सहकारी सोसायटीने आमचा अहिर यांच्याशी विकासक म्हणून करार झालेला नाही, अशी भूमिका घेतली. (विशेष प्रतिनिधी)
 
सरकारकडून संपादन
च्‘झोपु’ योजनेखाली पुनर्विकास करण्यासाठी सरकारने सोसायटीची जमीन संपादित केली होती. 
च्याविरुद्ध सोसासटीने केलेली रिट याचिका मंजूर करून खंडपीठाने भूसंपादन रद्द करून सरकारने जमीन पुन्हा सोसायटीच्या ताब्यात द्यावी, असाही आदेश दिला.