शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

‘मोरारजी देसार्इंना दिलेले ‘भारतरत्न’ परत घ्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2017 01:33 IST

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना १९९१ मध्ये सरकारने दिलेला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ मागे घ्यावा.

मुंबई : माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना १९९१ मध्ये सरकारने दिलेला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ मागे घ्यावा. देसार्इंनी त्यांच्या कारकिर्दीत नेहमीच ‘भारतरत्न’ व ‘पद्म’ पुरस्कारांना विरोध केला. त्यामुळे त्यांना देण्यात आलेला पुरस्कार मागे घ्यावा, अशी मागणी एका वकिलाने याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली आहे.मोरारजी देसार्इंनी त्यांच्या ‘स्टोरी आॅफ माय लाइफ’ या आत्मचरित्रात ‘पद्म’ व ‘भारतरत्न’ पुरस्काराला त्यांचा विरोध असल्याचा उल्लेख केला आहे. या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या काही दिग्गजांनी त्याचा गैरवापर केल्याचेही देसाई यांनी आत्मचरित्रात नमूद केले आहे. याचाच आधार घेत, याचिकाकर्त्या वकिलांनी देसाई ‘दुटप्पी’ असल्याचे म्हणत, त्यांना दिलेला ‘भारतरत्न’ मागे घेण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे.‘भारतरत्न’ व ‘पद्म’ पुरस्कारांना विरोध करणाऱ्या व पंतप्रधान पद भूषवत असताना, हे पुरस्कार स्थगित करणाऱ्या मोरारजी देसार्इंनी १९९१ मध्ये ‘भारतरत्न’ व पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘निशान-ए-पाकिस्तान’ स्वीकारला. असे म्हणत सरकारने त्यांना दिलेला सर्वोच्च नागरी पुरस्कार मागे घ्यावा,’ अशी मागणी व्यवसायाने वकील असलेले धनंजयसिंग जगताप यांनी केली आहे. (प्रतिनिधी)