शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

मातंग समाजाचे ८ हजार कोटी परत द्या

By admin | Updated: July 16, 2015 00:29 IST

नुसूचित जातींसाठी केंद्र सरकारने विशेष घटक योजनेअंतर्गत पाठवेलल्या २१ हजार कोटींमधील ८ हजार कोटींचा निधी राज्य सरकारने इतरत्र वळवल्याचा आरोप अखिल

मुंबई : अनुसूचित जातींसाठी केंद्र सरकारने विशेष घटक योजनेअंतर्गत पाठवेलल्या २१ हजार कोटींमधील ८ हजार कोटींचा निधी राज्य सरकारने इतरत्र वळवल्याचा आरोप अखिल भारतीय मातंग संघाने केला आहे. त्यामुळे मातंग समाजाच्या वाट्याचे ८ हजार कोटी रुपये सरकारने परत देण्याची मागणी संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांनी केली आहे. गोपले म्हणाले की मातंग आरक्षणासाठी संघाचे गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे. मात्र स्वतंत्र आरक्षणाच्या मुद्द्याबाबत पावले उचलली नसून, सरकारने समाजाच्या विकासाचा निधीही इतरत्र वळवला आहे. त्यामुळे सरकारविरोधात तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही. येत्या २८ जुलैला सरकारविरोधात मातंग समाज महामोर्चा काढून निषेध व्यक्त करणार आहे. आझाद मैदानावर काढण्यात येणाऱ्या या आंदोलनात केंद्राचा निधी समाजाच्या विकासासाठी १००% वापरण्याची मागणी करण्यात येईल. शिवाय अनुसूचित जातीमधील मातंग समाजाला ८% स्वतंत्र आरक्षण देण्याची तरतूद करण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.