शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

संशोधकांचा निष्कर्ष :शेतकरी आत्महत्या हवामान बदलांमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:32 IST

भारतातील शेतक-यांच्या आत्महत्यांमागे हवामान बदल हे कारण असल्याचा दावा अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी केला.

लॉस अँजेलिस : भारतातील शेतक-यांच्या आत्महत्यांमागे हवामान बदल हे कारण असल्याचा दावा अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी केला. अपेक्षित पीक न आल्याने शेतकरी आणखी गरिबीत ढकलला जात असल्याचेही यात म्हटले आहे. तापमानात वाढ होत असल्यामुळे आगामी काळात आत्महत्या वाढतील, असा इशाराही यात देण्यात आला आहे.पिकांच्या हंगामात तापमानात एका दिवसात एक डिग्री सेल्सिअसची वाढ होते. त्यामुळे देशभरात दररोज सुमारे ६५ आत्महत्या होतात. यूसी बर्कलेचे संशोधक टेम्मा कार्लेटन यांनी म्हटले आहे की, हजारो लोक अशा उदास स्थितीचा सामना करत आहेत. हा प्रकार धक्कादायक आहे. हे नैराश्य आर्थिक स्थितीतून आले आहे. आपण याबाबत काहीतरी करू शकू.योग्य धोरण हजारो लोकांचा जीव वाचवू शकेल.शेतीच्या ऐन हंगामात वाढते तापमान आणि पावसाचे कमी प्रमाण यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. ‘प्रोसिडिंग आॅफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी आॅफ द सायन्स’मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. १९८० पासून आत्महत्यांचे प्रमाण दुप्पट झाले व दरवर्षी १,३०,००० लोक आत्महत्या करतात. यातील ७ टक्के प्रमाण हे तापमानवाढीशी संबंधित आहे. (वृत्तसंस्था)