शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

संशोधकांचा निष्कर्ष :शेतकरी आत्महत्या हवामान बदलांमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:32 IST

भारतातील शेतक-यांच्या आत्महत्यांमागे हवामान बदल हे कारण असल्याचा दावा अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी केला.

लॉस अँजेलिस : भारतातील शेतक-यांच्या आत्महत्यांमागे हवामान बदल हे कारण असल्याचा दावा अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी केला. अपेक्षित पीक न आल्याने शेतकरी आणखी गरिबीत ढकलला जात असल्याचेही यात म्हटले आहे. तापमानात वाढ होत असल्यामुळे आगामी काळात आत्महत्या वाढतील, असा इशाराही यात देण्यात आला आहे.पिकांच्या हंगामात तापमानात एका दिवसात एक डिग्री सेल्सिअसची वाढ होते. त्यामुळे देशभरात दररोज सुमारे ६५ आत्महत्या होतात. यूसी बर्कलेचे संशोधक टेम्मा कार्लेटन यांनी म्हटले आहे की, हजारो लोक अशा उदास स्थितीचा सामना करत आहेत. हा प्रकार धक्कादायक आहे. हे नैराश्य आर्थिक स्थितीतून आले आहे. आपण याबाबत काहीतरी करू शकू.योग्य धोरण हजारो लोकांचा जीव वाचवू शकेल.शेतीच्या ऐन हंगामात वाढते तापमान आणि पावसाचे कमी प्रमाण यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. ‘प्रोसिडिंग आॅफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी आॅफ द सायन्स’मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. १९८० पासून आत्महत्यांचे प्रमाण दुप्पट झाले व दरवर्षी १,३०,००० लोक आत्महत्या करतात. यातील ७ टक्के प्रमाण हे तापमानवाढीशी संबंधित आहे. (वृत्तसंस्था)