शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

संशोधकांचा निष्कर्ष :शेतकरी आत्महत्या हवामान बदलांमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:32 IST

भारतातील शेतक-यांच्या आत्महत्यांमागे हवामान बदल हे कारण असल्याचा दावा अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी केला.

लॉस अँजेलिस : भारतातील शेतक-यांच्या आत्महत्यांमागे हवामान बदल हे कारण असल्याचा दावा अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी केला. अपेक्षित पीक न आल्याने शेतकरी आणखी गरिबीत ढकलला जात असल्याचेही यात म्हटले आहे. तापमानात वाढ होत असल्यामुळे आगामी काळात आत्महत्या वाढतील, असा इशाराही यात देण्यात आला आहे.पिकांच्या हंगामात तापमानात एका दिवसात एक डिग्री सेल्सिअसची वाढ होते. त्यामुळे देशभरात दररोज सुमारे ६५ आत्महत्या होतात. यूसी बर्कलेचे संशोधक टेम्मा कार्लेटन यांनी म्हटले आहे की, हजारो लोक अशा उदास स्थितीचा सामना करत आहेत. हा प्रकार धक्कादायक आहे. हे नैराश्य आर्थिक स्थितीतून आले आहे. आपण याबाबत काहीतरी करू शकू.योग्य धोरण हजारो लोकांचा जीव वाचवू शकेल.शेतीच्या ऐन हंगामात वाढते तापमान आणि पावसाचे कमी प्रमाण यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. ‘प्रोसिडिंग आॅफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी आॅफ द सायन्स’मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. १९८० पासून आत्महत्यांचे प्रमाण दुप्पट झाले व दरवर्षी १,३०,००० लोक आत्महत्या करतात. यातील ७ टक्के प्रमाण हे तापमानवाढीशी संबंधित आहे. (वृत्तसंस्था)