शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

वसुली संलग्नता दर २५० रुपये प्रति क्विंटल

By admin | Updated: September 30, 2015 02:41 IST

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २०१४-१५ या वर्षातील एफआरपीचे पैसे अदा करण्याकरिता सहकारी व खासगी साखर कारखान्यांना ज्या बँका कर्ज देतील

मुंबई : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २०१४-१५ या वर्षातील एफआरपीचे पैसे अदा करण्याकरिता सहकारी व खासगी साखर कारखान्यांना ज्या बँका कर्ज देतील त्या कर्जास सरकारी हमी देऊन त्याची वसुली २०१५-१६ च्या गळीत हंगामातील साखर विक्रीद्वारे केली जाणार आहे. त्याकरिता प्रति क्विंटल वसुली संलग्नता दर (टॅगिंग) २०० रुपयांवरून २५० रुपये करण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे.राज्यातील ९९ सहकारी तर ८९ खासगी साखर कारखान्यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षात े एफआरपीचे १९ हजार १०४ कोटी रुपये अदा करणे अपेक्षित असून त्यापैकी १६ हजार ६०२ कोटी रुपयांची देणी दिलेली आहेत. उर्वरित रक्कम देण्याकरिता ज्या बँका कारखान्यांना कर्ज देतील त्यांना सरकारच्यावतीने हमी दिली जाणार आहे.२०१५-१६ च्या हंगामातील साखर विकतील तेव्हा प्रति क्विंटल २०० रुपयांऐवजी २५० रुपये असा वसुली संलग्नता दर एस्क्रो अकाऊंटमध्ये जमा केले जातील, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.