शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

विक्रमी मतदान

By admin | Updated: May 13, 2014 03:04 IST

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम आणि नवव्या टप्प्यात तीन राज्यांमधील ४१ जागांसाठी सोमवारी आधीच्या टप्प्यांप्रमाणेच भरघोस मतदान झाले.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम आणि नवव्या टप्प्यात तीन राज्यांमधील ४१ जागांसाठी सोमवारी आधीच्या टप्प्यांप्रमाणेच भरघोस मतदान झाले. त्यामुळे सोळाव्या लोकसभेसाठी झालेल्या मतदानाची सरासरी स्व. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या १९८४च्या निवडणुकीतील विक्रमी टक्केवारीपेक्षा (६४.०१) सरस ठरली. यंदा संपूर्ण देशात सरासरी ६६.३८ टक्के मतदारांनी आपला कौल दिला. सोमवारच्या टप्प्यात प. बंगालमध्ये सर्वाधिक ८० टक्के, उत्तर प्रदेशात ५६ तर बिहारमध्ये ५४ टक्के मतदान झाले. प. बंगालमधील हिंसाचाराच्या किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. उत्तर प्रदेशात वाराणशीतील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, तेथे ५५.३४ टक्के मतदान झाले. २००९ मध्ये तेथे ४३.३४ टक्के मतदान झाले होते. बिहारमधील सहा, प. बंगालमधील १७ तर उत्तर प्रदेशातील १८ जागांवर अखेरच्या टप्प्यात किरकोळ अपवाद वगळता सुरळीत मतदान झाल्याचे उप निवडणूक आयुक्त विनोद जुत्शी यांनी सांगितले. २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सरासरी ५८़ १९ टक्के मतदान झाले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)