शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

विक्रमी मतदान

By admin | Updated: May 13, 2014 03:04 IST

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम आणि नवव्या टप्प्यात तीन राज्यांमधील ४१ जागांसाठी सोमवारी आधीच्या टप्प्यांप्रमाणेच भरघोस मतदान झाले.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम आणि नवव्या टप्प्यात तीन राज्यांमधील ४१ जागांसाठी सोमवारी आधीच्या टप्प्यांप्रमाणेच भरघोस मतदान झाले. त्यामुळे सोळाव्या लोकसभेसाठी झालेल्या मतदानाची सरासरी स्व. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या १९८४च्या निवडणुकीतील विक्रमी टक्केवारीपेक्षा (६४.०१) सरस ठरली. यंदा संपूर्ण देशात सरासरी ६६.३८ टक्के मतदारांनी आपला कौल दिला. सोमवारच्या टप्प्यात प. बंगालमध्ये सर्वाधिक ८० टक्के, उत्तर प्रदेशात ५६ तर बिहारमध्ये ५४ टक्के मतदान झाले. प. बंगालमधील हिंसाचाराच्या किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. उत्तर प्रदेशात वाराणशीतील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, तेथे ५५.३४ टक्के मतदान झाले. २००९ मध्ये तेथे ४३.३४ टक्के मतदान झाले होते. बिहारमधील सहा, प. बंगालमधील १७ तर उत्तर प्रदेशातील १८ जागांवर अखेरच्या टप्प्यात किरकोळ अपवाद वगळता सुरळीत मतदान झाल्याचे उप निवडणूक आयुक्त विनोद जुत्शी यांनी सांगितले. २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सरासरी ५८़ १९ टक्के मतदान झाले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)