शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

रिक्षा परवान्यांचे फेरवाटप

By admin | Updated: December 30, 2015 01:23 IST

नूतनीकरण न केल्याने अथवा अन्य कारणांनी रद्द झालेल्या आॅटोरिक्षा परवान्यांचे फेरवाटप करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे. अशा ४१ हजार ८८४ रिक्षा परवान्यांचे फेरवाटप

मुंबई : नूतनीकरण न केल्याने अथवा अन्य कारणांनी रद्द झालेल्या आॅटोरिक्षा परवान्यांचे फेरवाटप करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे. अशा ४१ हजार ८८४ रिक्षा परवान्यांचे फेरवाटप केले जाईल, अशी माहिती देण्यात आली. मुंबईतील परवाना फेरवाटप १२ जानेवारी रोजी अंधेरी (पश्चिम) येथील आरटीओत मुंबईतील फेरवाटप होईल.या परवान्यांसाठी इच्छुक व पात्र अर्जदारांना ३१ डिसेंबर २०१५ ते ७ जानेवारी २०१६ या कालावधीत महाआॅनलाइन यांच्या  या संकेतस्थळावर ३१ डिसेंबर २०१५ रोजी दुपारी १ वाजल्यापासून अर्ज करता येणार आहेत. केवळ आॅनलाइन पद्धतीने शुल्कासह अर्ज भरावे लागतील. या लॉटरी ड्रॉसाठी विहित करण्यात आलेल्या अटी व शर्ती तसेच इतर तपशील महाआॅनलाइन या संकेतस्थळावर ३१ डिसेंबरपासून उपलब्ध होणार आहेत.राज्यातील १ लाख ४० हजार ६५ रिक्षा परवाने विविध कारणांस्तव रद्द करण्यात आले होते. या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाने आधी घेतला होता. १ आॅक्टोबर रोजी घेतलेल्या या निर्णयानंतर नूतनीकरणासाठी तब्बल चार वेळा मुदतवाढ देण्यात आली. १५ डिसेंबर ही शेवटची मुदतवाढ देऊनही अवघ्या २९ हजार ४५० परवान्यांचेच नूतनीकरण झाले. उर्वरित परवान्यांचे फेरवाटप करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार आता शिल्लक १ लाख १० हजारांपैकी ४१ हजार ८८४ परवान्यांचेच लॉटरीद्वारे फेरवाटप होणार आहे. (प्रतिनिधी)