शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

मुळशी पॅटर्नच्या आधारे होणार राज्यातील जमिनींची फेरमोजणी

By admin | Updated: October 7, 2015 01:16 IST

मुळशी तालुक्यातील पुनर्मोजणी पथदर्शी प्रकल्पामध्ये आलेल्या अनुभवाच्या आधारे राज्यात ग्रामीण भागातील जमिनींची पुनर्मोजणी करण्यासाठी शासनाने अंदाजे २९३.६१ कोटींच्या

पुणे : मुळशी तालुक्यातील पुनर्मोजणी पथदर्शी प्रकल्पामध्ये आलेल्या अनुभवाच्या आधारे राज्यात ग्रामीण भागातील जमिनींची पुनर्मोजणी करण्यासाठी शासनाने अंदाजे २९३.६१ कोटींच्या खर्चास मान्यता दिली आहे. पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि रायगड या सहा जिल्ह्यांमध्ये पुनर्मोजणी सुरूकरण्यात येणार आहे.केंद्र सरकारने राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम राबविणे सुरू केले असून, राज्यात हा कार्यक्रम ‘ई-महाभूमी’ या नावाने राबवण्यात येत आहे. मुळशी तालुक्यातील पिरंगुट परिसरातील १२ गावांत पुनर्मोजणी पथदर्शी राबविण्यात आला. तो आधुनिक पद्धतींचा अभ्यास करणे, प्रचलित नियमात करावे लागणारे बदल सुचविणे व कार्यपद्धती नियमपुस्तिका तयार करणे असा होता.राज्यातील ग्रामीण जमिनींची पुनर्मोजणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पुनर्मोजणी प्रकल्प राबविण्यास शासनाची मान्यता आहे. पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक महसुली विभागात एक जिल्हा याप्रमाणे पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि रायगड या सहा जिल्ह्यांमध्ये पुनर्मोजणीची कार्यवाही होणार आहे. सद्य:स्थितीत अनेक प्रकरणी वारसा हक्काने व अन्य प्रकारच्या हस्तांतरामुळे निर्माण झालेल्या पोटहिश्श्यांची मोजणी न झाल्याने एकाच गाव नमुना नं. सात-बारावर अनेक धारकांच्या नावांच्या नोंदी घेण्यात आल्या. जमिनीच्या हद्दीविषयी वाद होत असून, त्यासंबंधी निर्णय देताना महसूल यंत्रणेस अडचणी येत आहेत.