शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

अपुऱ्या मनुष्यबळातच होणार रिकॅलिब्रेशन

By admin | Updated: May 18, 2015 04:19 IST

एमएमआरटीएकडून ((मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण) रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात १ जूनपासून एक रुपया वाढ करण्यात आली

मुंबई : एमएमआरटीएकडून ((मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण) रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात १ जूनपासून एक रुपया वाढ करण्यात आली. ही वाढ करण्यात आली असली तरी मीटरचे रिकॅलिब्रेशन (मीटरमध्ये नवीन भाड्यासाठी बदल-अंश परीक्षण) केल्याशिवाय नवीन भाडेवाढ रिक्षा-टॅक्सीचालक आकारू शकत नाहीत. एमएमआरटीएचे क्षेत्र, रिक्षा-टॅक्सींची संख्या आणि १ जूनपासून केले जाणारे हे रिकॅलिब्रेशन पाहता आरटीओकडे त्या कामासाठी मनुष्यबळ कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळात काम करणार तरी कसे, असा सवाल उपस्थित होत आहे. एमएमआरडीए क्षेत्रात जवळपास साडेतीन लाख रिक्षा-टॅक्सी आहेत. नवीन भाडे १ जूनपासून लागू होणार असल्याने इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये बदल करणे आवश्यक आहे. मीटरचे रिकॅलिब्रेशन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत चालक नवीन भाडेवाढ लागू करू शकत नसल्याचे आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र आरटीओकडे सध्या अपुरे मनुष्यबळ असल्याने सध्याच्या कर्मचाऱ्यांवर रिकॅलिब्रेशनचा मोठा ताण पडणार असल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)