शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
4
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
5
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
6
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
7
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
8
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
9
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स
10
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
11
गुरु-केतु नवमपंचम योग: ३ राशींना दिलासा, ३ राशींनी अखंड सावध राहावे; नेमके काय करु नये?
12
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
13
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
14
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
15
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
16
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
17
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
18
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
19
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
20
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा

विद्रोही कवी, शाहिरांची नवी सुरुवात

By admin | Published: March 28, 2017 3:51 AM

नक्षलवादाच्या आरोपानंतर अंतरिम जामिनावर सुटलेल्या कबीर कला मंचचा विद्रोही कवी सचिन माळी आणि शाहीर शीतल साठे यांनी

मुंबई : नक्षलवादाच्या आरोपानंतर अंतरिम जामिनावर सुटलेल्या कबीर कला मंचचा विद्रोही कवी सचिन माळी आणि शाहीर शीतल साठे यांनी ‘नवयान’ या नव्या कलापथकाची घोषणा केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ शाहीर संभाजी भगत, दिग्दर्शक आनंद पटवर्धन, आमदार कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते विलास रूपवते आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या पथकाची घोषणा करण्यात आली.या वेळी सचिन माळी म्हणाले की, चार वर्षे नक्षलवादाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्यात आले. त्याआधी दोन वर्षे भूमिगत होतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनामुळे संविधानावर विश्वास आहे. याआधी कबीर कला मंचच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत होतो. यापुढे ‘नवयान’च्या माध्यमातून ‘विद्रोही महाजलसा’ राज्यासमोर सादर केला जाईल. शाहीर शीतल साठे म्हणाल्या की, जातीअंताचा कार्यक्रम प्रबोधनातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी पोषक वातावरण तयार करण्यात येईल. संविधानाची मूल्ये लोकांना सांगून समतेचे व्रत पुढे घेऊन जाणार आहे. धमक्यांना न घाबरता राज्यभर प्रबोधन करण्याचा विश्वास साठे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)