शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: राधाकृष्ण विखे-पाटील आझाद मैदानात; मनोज जरांगे यांची घेतली भेट, मसुद्यावर चर्चा सुरू
2
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
3
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
4
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
5
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
6
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
7
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
8
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
9
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
10
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
11
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
12
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
13
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
14
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
15
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
16
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
17
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
18
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
19
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
20
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा

संपुआच्या कामांचे री-ब्रॅण्डिंग

By admin | Updated: October 12, 2014 01:42 IST

कॉँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने औद्योगिक व विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रत महत्त्वपूर्ण प्रकल्प उभे केले. अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या.

पुणो : कॉँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी  सरकारने औद्योगिक व विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रत महत्त्वपूर्ण प्रकल्प उभे केले. अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या. या योजनांवर स्वत:चा शिक्का मारून नरेंद्र मोदी सरकार री-ब्रॅण्डिंग करीत असल्याची टीका काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी शनिवारी केली. 
काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शर्मा पुण्यात आले होते.  यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, 85 लाख कोटी रुपये काळा पैसा विदेशात असल्याचा दावा त्यांनी केला. देशाच्या अर्थसंकल्पाच्या पाच पट असलेला हा काळा पैसा 1क्क् दिवसांत बाहेर काढू असे सांगितले. मात्र, त्यांनी काहीही केले नाही. कारण चुकीचे आरोप करणो, मोठे दावे करणो ही मोदी यांच्या प्रचाराची पद्धत आहे, अशी टीका त्यांनी केली.
मोदी म्हणतात, कॉँग्रेसने गेल्या 6क् वर्षात काय केले याचा हिशोब द्यावा. त्यांनी याबाबत माहिती घ्यावी. देशातील आयआयटी, आयआयएम, अंतराळ विज्ञान संस्था, अणुशक्ती संशोधन केंद्र ही सगळी 6क्च्या दशकात उभारली गेली. या सगळ्या संस्था पं. जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टी आणि विकासाच्या दृष्टीने उभ्या राहिल्या. माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे श्रेय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आहे.
 थोडीही शालीनता असेल तर या सगळ्या गोष्टी कॉँग्रेसने केल्या आहेत, असे सांगून ते माफी मागतील असे अपेक्षित होते, असे सांगून शर्मा म्हणाले, आता 1क्क् दिवसांचा हिशोब मागितल्यानंतर मोदी यांना राग येतोय. परंतु त्यांच्याकडून या सगळ्याचा हिशोब मागणो हे आमचे कर्तव्य आहे.
मोदींनी मंत्रिमंडळाची घटनात्मक चौकटच खिळखिळी करण्यास सुरुवात केली आहे, अशी टीका करून शर्मा म्हणाले, ‘मिनीमम गव्र्हमेंट व मॅक्ङिामम गव्र्हनन्स’ची घोषणा मोदी सरकारने केली होती. प्रत्यक्षात 1क्क् दिवसांत कमीतकमी गव्र्हनन्स आणि जास्तीतजास्त सत्तेचे केंद्रीकरण सुरू केले आहे. कॅबिनेटमंत्र्यांचे अधिकार मोदी सरकारने मर्यादित केले आहेत. ‘मोदी बोले, मंत्रिमंडळ हले’ अशी परिस्थिती असल्याचे शर्मा म्हणाले. 
 
च्आमच्यावर भ्रष्टाचाराचे, स्कॅमचे आरोप करणा:या भाजपाकडे मार्केटिंगसाठी इतका मोठय़ा प्रमाणावर पैसा आला कोठून, असा सवाल करून आनंद शर्मा म्हणाले, लोकसभा निवडणुकीत तब्बल 23 हजार कोटी रुपये खर्च केला.
 
च्जाहिरातींच्या मायाजलात जनतेची दिशाभूल केली. प्रचंड साधनसंपत्ती वापरून विखारी प्रचार केला. आताही तसाच प्रचंड खर्च सुरू आहे. मी आजर्पयतच्या आयुष्यात प्रचारावर एवढा खर्च पाहिला नाही, असे ते म्हणाले.
 
च्न्यू यॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये
तिकीट लावून सभा घेतली. एका उद्योगपतीने हजार-दोन हजार तिकिटे घेतली. त्यामुळे लोकसभेच्या सभांमध्ये दिसत होते, तेच चेहरे अमेरिकेतील गर्दीतही दिसत होते, असे सांगून शर्मा म्हणाले, एखाद्या परदेश दौ:याची सफलता म्हणजे काय? केवळ गर्दी जमविणो की प्रत्यक्षात काही हातात पडणो.
च्अमेरिकेबरोबर व्हिसाबाबत प्रश्न होते, तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबतचे करार होते. मोदींनी किती करार झाले हे सांगावे. असा एकतरी करार झाला का, असा सवाल त्यांनी केला.