शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

मुख्यमंत्रीपदाची राव यांना शपथ

By admin | Updated: June 2, 2014 23:25 IST

वेगळ्या तेलंगण राज्यासाठी दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाची आज सोमवारी इतिश्री झाली आणि भारताचे 29 वे राज्य म्हणून तेलंगणचा जन्म झाला़

तेलंगण अस्तित्वात : दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाची इतिश्री
हैदराबाद : वेगळ्या तेलंगण राज्यासाठी दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाची आज सोमवारी इतिश्री झाली आणि भारताचे 29 वे राज्य म्हणून तेलंगणचा जन्म झाला़ तेलंगण राष्ट्र समितीचे(टीआरएस) प्रमुख क़े चंद्रशेखर राव यांनी तेलंगणचे पहिले मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली़
 राज्यपाल ई़एस़एल़ नरसिम्हन यांनी 6क् वर्षीय क़े चंद्रशेखर राव यांना राजभवनात आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली़ राव यांचे चिरंजीव क़ेटी़ रामा राव, पुतण्या टी़ हरीश राव आणि अन्य नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली़ राव यांच्या मंत्रिमंडळातील अन्य नऊ मंत्र्यांमध्ये मोहम्मद महमूद अली, टी राजैय्या, नयनी नरसिंह रेड्डी, इतेला राजेंद्र, पी़ श्रीनिवास रेड्डी, टी पद्मा राव, पी़ महेन्द्र रेड्डी, जोगू रमन्ना आणि जी़ जगदीश रेड्डी यांचा समावेश आह़े
राव यांनी वेगळ्या तेलंगण राज्याच्या मागणीसाठी सन 2क्क्1 मध्ये तेलगू देसम पार्टी सोडून तेलंगण राष्ट्र समिती स्थापन केली होती़ अनेक वर्षाच्या संघर्षानंतर तत्कालीन काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारने आंध्र प्रदेशचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगण निर्मितीला हिरवा कंदील दाखवला होता़ 
फेब्रुवारी महिन्यात लोकसभेने तेलंगण विधेयक मंजूर केले होत़े यानंतर आंध्रप्रदेशचे औपचारिक विभाजन होऊन नव्या तेलंगण राज्यनिर्मितीसाठी 2 जूनचा मुहूर्त ठरला होता. (वृत्तसंस्था)
 
चंद्राबाबूंची पाठ
-तेलंगण राज्य अस्तित्वात आले पण नव्या राज्यातील पहिल्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला नाराजीची किनार दिसली़ दुस:या राज्याचे भावी मुख्यमंत्री एऩ चंद्राबाबू नायडू हे राव यांच्या शपथविधीस गैरहजर राहिल़े तेलंगण व आंध्रातील ‘प्रादेशिक नाराजी’चा हा प्रारंभ मानला जात आह़े 
 
-सन 2क्क्क् मध्ये केंद्रात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे(रालोआ) सरकार असताना बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून अनुक्रमे झारखंड, छत्तीसगड आणि उत्तराखंड ही तीन नवी राज्ये अस्तित्वात आली होती़ त्यानंतर प्रथमच तेलंगण हे नवे राज्य गठित झाल़े